या ३ कामांसाठी बिनधास्त खर्च करा पैसे, वाढेल धन दौलत

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी जीवनात दानाचे महत्त्व अधिक आहे. दान केल्याने व्यक्ती अधिक धनवान होतो. आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रात काही कार्यांमद्ये धन खर्च केल्याने व्यक्तीचे नशीब पलटू शकते.


आचार्य चाणक्य म्हणतात की कोणीही जर धनवान असेल तर एकदम बिनधास्तपणे गरीब आणि गरजू लोकांना मदत केली पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्यानुसार असे केल्याने त्या व्यक्तीला स्वत: धार्मिक आणि सामाजिकरित्या व्यवस्थित वाटते. आचार्य चाणक्य यांच्या व्यक्तीला धर्म-कर्मच्या क्षेत्रात नेहमी दिल खोलकर पैसे खर्च केले पाहिजे.


चाणक्य यांनी नितीशास्त्रात म्हटले आहे की मंदिरात अथवा कोणत्याही तीर्थस्थळी दान करण्यास कोणत्याही व्यक्तीने मागे सरू नये. आचार्य चाणक्य यांच्यानुसरा दान केल्याने अनेक लोकांना केवळ लाभच मिळत नाही तर अनेक पद्धतीने संतुष्टी मिळते.


आचार्य चाणक्य म्हणतात की समाज आणि देशाच्या कल्याणासाठी तसेच सामाजिक कार्यात भाग घेणे हे आपले दायित्व आहे.

Comments
Add Comment

Salman khan : सलमान खानकडून फॅन्सना खास भेट; आगामी चित्रपटाच हृदयस्पर्शी गाणं रिलीज !

सलमान खान (Salman Khan) सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'मातृभूमी' (Matrubhoomi) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची

Crime : कॅनडातील भारतीय विद्यार्थिनीची क्रूर पणे केली हत्या... ती भारतीय होती म्हणून केली हत्या ? सत्य आलं समोर

पोलिसांनी काय म्हटलंय?कॅनडामध्ये एका भारतीय विद्यार्थिनीची हत्या झाली आहे. २२ वर्षाची विद्यार्थिनी ती मूळची

Reel Star Rohini Death : वैवाहिक मतभेद की व्यवसायातील ताण? रिल्सस्टार रोहिणी पाराध्येंनी का संपवलं आयुष्य? पोलिसांकडून तपास सुरु

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

मंत्री विखे-पाटील, प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची भेट घेणार

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून कडक उन्हात आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. या

Deool Band 2 : 'देऊळ बंद २' चे ७ व्या दिवशी तब्बल इतकं कलेक्शन !

प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2'ला (Deool Band) चित्रपटगृहात (Box Office Collection) प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Heatwave : उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन

नवी दिल्ली : दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या