Exam Tips: बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवण्याचे आलेय टेन्शन? फॉलो करा या टिप्स

मुंबई: लवकरच मुलांच्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरूवात होतेय. अधिकतर मंडळाने याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासाठी मुलेही चांगलीच तयारी करत आहेत. परीक्षेच्या तयारीदरम्यान जर तुम्हालाही भीती वाटत असेल तर अजिबात घाबरू नका. थोडीशी प्लानिंग आणि काही सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची परीक्षेची भीती दूर घालवू शकता. तसेच तुम्हाला मार्क्सही चांगले मिळतील.


सगळ्यांनाच माहित आहे की सकाळच्या वेळेस अभ्यास करणे किती लाभदायक असता. कारण चांगल्या झोपेनंतर तुम्हाला एकदम ताजेतवाने आणि उर्जावान वाटते. सकाळच्या वेळेस शांतताही असते. यामुळे लवकर निजे लवकर उठे असा सल्ला दिला जातो. सकाळच्या वेळेस केलेला अभ्यास दीर्घकाळ लक्षात राहतो.


चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर चांगले जेवण करणेही गरजेचे आहे. तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असले पाहिजे. यामुळे एनर्जी मिळेल. जेवणात हिरव्या भाज्या, ताजी फळे, डेअरी उत्पादने, अंडी, मासे, मीटचा समावेश केला पाहिजे. सूप, ग्रीन टी आणि फ्रेश ज्यूस तुमच्या डाएट चार्टमध्ये असला पाहिजे. तसेच या काळात जंक फूडपासून दूर राहिले पाहिजे.


कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर टाईम मॅनेजमेंट असणे गरजेचे आहे. तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर टाईम मॅनेजमेंटवर लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाला पुरेसा वेळ द्या. ज्या विषयात तुम्ही कमी आहात त्याला जास्त वेळ द्या. रिव्हीजनवर भर द्या.


विषय समजून घेऊन तो पाठ करा. नुसते पाठांतर करू नका. विषय खोलपणे जाणून घ्या. छोट्या छोट्या नोट्स बनवा. यामुळे रिव्हीजन करताना सोपे जाईल.


Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल