Bhogi Hair Wash Reason : भोगीच्या दिवशी केस धुण्याच्या परंपरेमागचं नेमकं कारण माहितीये का ?

  201

मुंबई : इंग्रजी नववर्षातला पहिलाच सण म्हणजे मकरसंक्रांत. या दिवशी तीळगुळाचं वाटप करून आत्पेष्टांच तोंड गोड केलं जातं. काळे कपडे परिधान केले जातात. पतंग उडवले जातात. सुवासिनी हळदीकुंकूचा सोहळा साजरा करतात. या दिवशी सुगड पूजन सुद्धा केले जाते. महाराष्ट्रात या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे.



भोगी हा सण अनेक राज्यांमध्ये विविध नावांनी ओळखला जातो. तसेच ती विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्रात भोगी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यादिवशी मिश्र भाज्यांची भाजी जिला भोगी म्हणतात ती केली जाते. त्यासोबत तीळ लावलेली बाजारीची भाकरी केली जाते. भोगीच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून केस धुतले जातात. या दिवशी केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट करण्यात येतो. तसंच विविध रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी प्रार्थनाही केली जाते, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.


अनेक राज्यांमध्ये भोगी वेगवेगळ्या स्वरूपात साजरी करतात. अगदी भोगीची भाजी करण्याचीही पद्धत निराळी आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.