Bhogi Hair Wash Reason : भोगीच्या दिवशी केस धुण्याच्या परंपरेमागचं नेमकं कारण माहितीये का ?

मुंबई : इंग्रजी नववर्षातला पहिलाच सण म्हणजे मकरसंक्रांत. या दिवशी तीळगुळाचं वाटप करून आत्पेष्टांच तोंड गोड केलं जातं. काळे कपडे परिधान केले जातात. पतंग उडवले जातात. सुवासिनी हळदीकुंकूचा सोहळा साजरा करतात. या दिवशी सुगड पूजन सुद्धा केले जाते. महाराष्ट्रात या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे.



भोगी हा सण अनेक राज्यांमध्ये विविध नावांनी ओळखला जातो. तसेच ती विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्रात भोगी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यादिवशी मिश्र भाज्यांची भाजी जिला भोगी म्हणतात ती केली जाते. त्यासोबत तीळ लावलेली बाजारीची भाकरी केली जाते. भोगीच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून केस धुतले जातात. या दिवशी केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट करण्यात येतो. तसंच विविध रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी प्रार्थनाही केली जाते, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.


अनेक राज्यांमध्ये भोगी वेगवेगळ्या स्वरूपात साजरी करतात. अगदी भोगीची भाजी करण्याचीही पद्धत निराळी आहे.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात