कल्याण अपघात, आरोपीला न्यायालयीन कोठडी

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा डंपरने बुधवारी निशा सोमेशकर (३९) आणि निशाचा मुलगा अंश सोमेशकर (३.५) या दोघांना चिरडले होते. या अपघातात निशा आणि अंशचा मृत्यू झाला होता. अपघात प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि दोषीवर कारवाई व्हावी या मागणीसाठी मनसेच्या नेतृत्वात स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. आता या प्रकरणात आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. वैभव वायराड असे वाहन चालकाचे नाव आहे.



अंश कल्याणमधील एका शाळेत नर्सरीत शिकत होता. आई अंशला घेऊन घरी जात होती, त्यावेळी डंपरने दोघांना चिरडले होते. या अपघातात निशा आणि अंश गंभीर जखमी झाले. या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. कल्याणमधील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ अपघात झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. न्यायालयाने कल्याण अपघात प्रकरणी दोषीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.
Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी