Ankita Walawalkar Good News : 'बिग बॉस मराठी 5' फेम अंकिता वालावलकरच्या घरी नवा पाहुणा!

मुंबई : बिग बॉस मराठी ५ फेम इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकरच्या घरी एका नव्या पाहुण्याची एंट्री धमाकेदार झाली आहे. बिग बॉस मराठी ५ नंतर अंकिताला अधिक लोकप्रियता मिळाली. इन्फ्लुएंसर अंकिता नेहमीच तिच्या कोणत्या न कोणत्या गोष्टीवरून चर्चेत असते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताने चाहत्यांना लग्नासंबंधी खुशखबर दिली होती. तिचा होणार नवरा कुणाल भगत हा गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक देखील आहे. अनेक मराठी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे. लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहे.



अंकिता आणि कुणाल दोघेही सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव असतात. लग्नाच्या खरेदीचेही ते अपडेट चाहत्यांना देत असतात. काही दिवसांपूर्वी काही अंकिताने तिची गाडी विकली. त्यावरही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.



मात्र काल अंकिताने चाहत्यांना पुन्हा एकदा खुशखबर दिली आहे. 'ती आली आहे' अशा तिच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. काल अंकिताने एक नवी गाडी खरेदी केली आहे. तिच्या या पोस्टमुळे चाहते देखील खुश झाले आहे.

Comments
Add Comment

मध्य प्रदेश, छत्तीसगडसाठी रेल्वेगाड्या कोकण रेल्वेवरून धावणार

नाताळ, नवीन वर्षासाठी विशेष भाडे आकारणार मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी

मध्य रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकावर प्रवाशांचा नवा तोडगा

लोकल उशिरा, तर ईमेलचा मारा मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल सेवा दररोज उशिराने धावत असल्याने, प्रवाशांचे नियोजन

विधानसभेत पुन्हा एकदा घुमला आमदार निलेश राणे यांचा आवाज

कोकणातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर वेधले सरकारचे लक्ष मुंबई : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून