Ankita Walawalkar Good News : 'बिग बॉस मराठी 5' फेम अंकिता वालावलकरच्या घरी नवा पाहुणा!

  200

मुंबई : बिग बॉस मराठी ५ फेम इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकरच्या घरी एका नव्या पाहुण्याची एंट्री धमाकेदार झाली आहे. बिग बॉस मराठी ५ नंतर अंकिताला अधिक लोकप्रियता मिळाली. इन्फ्लुएंसर अंकिता नेहमीच तिच्या कोणत्या न कोणत्या गोष्टीवरून चर्चेत असते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताने चाहत्यांना लग्नासंबंधी खुशखबर दिली होती. तिचा होणार नवरा कुणाल भगत हा गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक देखील आहे. अनेक मराठी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे. लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहे.



अंकिता आणि कुणाल दोघेही सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव असतात. लग्नाच्या खरेदीचेही ते अपडेट चाहत्यांना देत असतात. काही दिवसांपूर्वी काही अंकिताने तिची गाडी विकली. त्यावरही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.



मात्र काल अंकिताने चाहत्यांना पुन्हा एकदा खुशखबर दिली आहे. 'ती आली आहे' अशा तिच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. काल अंकिताने एक नवी गाडी खरेदी केली आहे. तिच्या या पोस्टमुळे चाहते देखील खुश झाले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.