Ration Card e-Kyc : आजच करा 'हे' काम अन्यथा उद्यापासून रेशन धान्य होईल बंद!

मुंबई : नववर्ष सुरु होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. नववर्षानिमित्त अनेक ठिकाणी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्याप्रमाणे नवीन वर्षात रेशन कार्डबाबतही काही नियम बदलणार आहेत. भारत सरकार नॅशनल फूड सिक्युरिटी अ‍ॅक्टअंतर्गत रेशन कमी किमतीत मिळणार आहेत. मात्र यासाठी रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक असणार आहे. आज त्याची अंतिम तारीख असणार आहे. तर ज्या नागरिकांनी ई-केवायसी केले नाही त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच हे काम करुन घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.



काय आहे प्रक्रिया?


रेशन कार्ड धारकांना जवळील रेशन कार्ड दुकानावर जाऊन ई-केवायसी करावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला रेशन कार्ड दुकानावर जाऊन आधार कार्ड द्यावे लागेल. त्यानंतर पोओएस मशीनवर फिंगरप्रिंट टाकावे लागेल. त्यानंतर मोबाईलच्या मदतीने ई-केवायसी करु शकतात.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास