Winter diet: शरीराला आतून उष्ण ठेवतील किचनमध्ये ठेवलेले हे ५ मसाले

मुंबई: जसजसे तापमान कमी होत जाते तसतसे शरीरात उष्णता वाढवणाऱ्या पदार्थांची गरज भासते. थंडी सुरू झाली की आपण जसे स्वेटर घालतो त्याच प्रमाणे शरीराला आतून उष्णता देण्याचीही गरज असते. खरंतर अनेक पद्धती आहेत ज्यामुळे आपले शरीर आपण आतून गरम ठेवू शकतो. यामुळे आरोग्य चांगले राहील.


तुम्ही ऐकले असेल की जेवणातून आपल्याला ऊर्जा मिते. मात्र खाण्यातून असे काही पदार्थ गेले पाहिजेत की ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते. खरंतर शरीराचे तापमान वाढवण्यासाठी खाण्यामध्ये काही मसाले वापरले पाहिजेत. यामुळे शरीरात उष्णता वाढवते.



जिरे


आपण जिऱ्याचा वापर फोडणीसाठी करतो. मात्र थंडीच्या दिवसांत जिऱ्याचे वापर केल्याने शरीर उष्ण राहण्यास मदत होते. पाण्यामध्ये जिरे उकळून प्यायल्याने फायदा होतो.



आले


थंडीत आपण आल्याचा वापर विविध पद्धतीने करतो. चहामध्ये आले वापरले जाते. अथवा काढ्यामध्येही आल्याचा वापर केला जातो.



दालचिनी


तुम्ही मसालेदार चहाबद्दल ऐकले असेल. दालचिनी चहामध्ये टाकल्याने स्वाद वाढतो आणि शरीर गरम राहण्यास मदत होते. दालचिनीमुळे रक्त प्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते.



काळी मिरी


काळी मिरीला चहा, भाज्या तसेच सलाडमध्येही वापरू शकतो. हे खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढतो. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो.



वेलची


थंडीच्या दिवसांत वेलचीचा चहा पिणे चांगले असते. यामुळे केवळ शरीर गरमच राहत नाही तर हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि