मोबाईल बघत असलेल्या पत्नीने जेवण देण्यास दिला नकार, पतीने दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले

रायपूर: छत्तीसगढच्या रायपूर येथील गुढियारी परिसराती विकास नगर येथे एक हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे घरहुती हिंसाचाराची घटना घडली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीने दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. यामागचे कारण म्हणजे तिने जेवण देण्यास नकार दिला होता. पतीचा आरोप आहे की त्याची पत्नी मोबाईलमध्ये व्यस्त होती. पीडित महिलेला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली.


पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीची पत्नी कामावरून परतली होती. त्याआधी आरोपी पती आफल्या मुलीला मारत होता. पत्नी आल्यावर त्याने जेवण मागण्यास सुरूवात केली. मात्र त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पत्नीने मोबाईल बघण्यास सुरूवात केली. यामुळे सुनीला राग अनावर झाला आणि त्याने पत्नीला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्याने पत्नीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले.


यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करून डॉक्टर तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या घटनेची सूचना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि आरोपी पतीला ताब्यात घेतले. पतीकडे या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये 'कुंभदूत' एजेंटिक AI संकल्पनेचे सादरीकरण

सिंहस्थ २०२७ पूर्वी टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाचा उपयोग नवी दिल्ली / नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता गुपचूप लग्न शक्य नाही? गुजरातमध्ये विवाह नोंदणीसाठी नवा प्रस्ताव

अहमदाबाद : गुजरातमध्ये विवाहाच्या नोंदणीत काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार, विवाहाची नोंदणी

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे

Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन

AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १०