Marathi language : मराठी पाऊल पडते पुढे? मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मराठी कच्चे!

छत्रपती संभाजीनगर : काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. मात्र महाराष्ट्रात अजूनही अनेकांना मराठी भाषा (Marathi language) बोलण्याचे आणि वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.



मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांतील जि.प. शाळांमधील २९ टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचे उघडकीस आले आहे. प्रशासनाने केलेल्या एका पाहणीअंती मराठवाड्यातील पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही. तर इंग्रजी, गणितापासून विद्यार्थी चार हात लांब असल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील भाषाज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे. दुसरीतील ८६.८७, तर तिसरीतील ८७.५१ टक्के विद्यार्थ्यांना मोठी वाक्य वाचता येतात. पाहणीतील निष्कर्ष पहिलीतील १ लाख १६ हजार ७४१ विद्याथ्यापैकी ७७ हजार ३७० विद्यार्थी ४ ते ५ शब्द असलेले छोटी वाक्ये वाचतात. ३९ हजार ३७१ विद्यार्थ्यांना छोटी वाक्येदेखील वाचता येत नाहीत. हे प्रमाण ३३.७३ टक्के आहे.

Comments
Add Comment

Khopoli News : खोपोलीत दिवसाढवळ्या थरार! नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या

खोपोली : खोपोली शहरात आज एका खळबळजनक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मानसी

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली