Marathi language : मराठी पाऊल पडते पुढे? मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मराठी कच्चे!

  89

छत्रपती संभाजीनगर : काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. मात्र महाराष्ट्रात अजूनही अनेकांना मराठी भाषा (Marathi language) बोलण्याचे आणि वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.



मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांतील जि.प. शाळांमधील २९ टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचे उघडकीस आले आहे. प्रशासनाने केलेल्या एका पाहणीअंती मराठवाड्यातील पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही. तर इंग्रजी, गणितापासून विद्यार्थी चार हात लांब असल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील भाषाज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे. दुसरीतील ८६.८७, तर तिसरीतील ८७.५१ टक्के विद्यार्थ्यांना मोठी वाक्य वाचता येतात. पाहणीतील निष्कर्ष पहिलीतील १ लाख १६ हजार ७४१ विद्याथ्यापैकी ७७ हजार ३७० विद्यार्थी ४ ते ५ शब्द असलेले छोटी वाक्ये वाचतात. ३९ हजार ३७१ विद्यार्थ्यांना छोटी वाक्येदेखील वाचता येत नाहीत. हे प्रमाण ३३.७३ टक्के आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या