मुख्यमंत्रीच ठरले चिटफंड घोटाळ्याचे बळी!
मोहन चरण माझींनी केले जागरूक राहण्याचे आवाहन भुवनेश्वर : जनतेने कष्टाने कमावलेला पैसा गुंतवताना सतर्क राहणे आवश्यक आहे. मी स्वतः चिटफंड घोटाळ्याचा बळी ठरलो होतो. त्यामुळे जनतेने पॉन्झी योजनांबद्दल सतर्क राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी (Mohan Charan Majhi) यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिन सोहळ्यात ते बोलत होते. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, … Continue reading मुख्यमंत्रीच ठरले चिटफंड घोटाळ्याचे बळी!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed