Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाची शरद पवारांनी घेतली जबाबदारी

बीड : केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्येमुळे गावातील सर्वसामान्य माणसांना धक्का बसला आहे. बीड मधील ही घटना अंगावर काटा आणणारी आहे. विधानसभेतही हा विषय चर्चेचा मुद्दा ठरला. संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्न करत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांच्या परिवाराची शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी देशमुख यांच्या परिवारासाठी मोठी घोषणा केलीये. मयत संतोष देशमुखांच्या मुलीचा शिक्षणाचा खर्च करेन असे आश्वासन पवार यांनी देशमुख कुटुंबियांना दिले आहे.



देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची कॉलेजपर्यंतची जबाबदारी आम्ही घेत असल्याचं पवारांनी जाहीरपणे सांगितलं. देशमुख यांच्या मुलीला बारामतीच्या वस्तिगृहात पाठवा, तिच्या कॉलेजपर्यंतचे सर्व शिक्षण आम्ही करतो, त्यासोबतच या प्रकरणाच्या खोलात जात मुख्य सूत्रधाराला तातडीने धडा शिकवावा असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी