प्रहार    

Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाची शरद पवारांनी घेतली जबाबदारी

  70

Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाची शरद पवारांनी घेतली जबाबदारी

बीड : केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्येमुळे गावातील सर्वसामान्य माणसांना धक्का बसला आहे. बीड मधील ही घटना अंगावर काटा आणणारी आहे. विधानसभेतही हा विषय चर्चेचा मुद्दा ठरला. संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्न करत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांच्या परिवाराची शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी देशमुख यांच्या परिवारासाठी मोठी घोषणा केलीये. मयत संतोष देशमुखांच्या मुलीचा शिक्षणाचा खर्च करेन असे आश्वासन पवार यांनी देशमुख कुटुंबियांना दिले आहे.



देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची कॉलेजपर्यंतची जबाबदारी आम्ही घेत असल्याचं पवारांनी जाहीरपणे सांगितलं. देशमुख यांच्या मुलीला बारामतीच्या वस्तिगृहात पाठवा, तिच्या कॉलेजपर्यंतचे सर्व शिक्षण आम्ही करतो, त्यासोबतच या प्रकरणाच्या खोलात जात मुख्य सूत्रधाराला तातडीने धडा शिकवावा असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार थरांचा थरार

ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा- मंत्री नितेश राणे

डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही मुंबई : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर

Laxman Hake on Manoj Jarange Patil: गणेशोत्सवात मुंबईला जाऊन दंगल घडवायचा जरांगेंचा प्लॅन! लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार

'ब्राह्मण पाताळयंत्री', जाधव यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटणार?

भास्कर जाधवांचा ब्राह्मण सहाय्यक संघाविरोधात आक्रमक पवित्रा मुंबई: ठाकरे गटाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर

रक्षाबंधनच्या लॉन्ग विकेंडने एसटीला कमावून दिले १३७ कोटींचे विक्रमी उत्पन्न

मुंबई: यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये एसटी महामंडळाने

Police Bharti Maharashtra 2025 : ठरलं तर मग, महाराष्ट्रात जम्बो पोलिस भरतीचं बिगुल! १५ हजार पदांसाठी आजच हिरवा कंदील

मुंबई : महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपण्याच्या