बंगळुरू : कर्नाटकच्या बंगळूरजवळ कार आणि कंटेनरमध्ये आज, शनिवारी झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील इगाप्पागोळे कुटुंबातील सर्वजण कारने प्रवास करीत होते. यावेळी कंटेनर आणि कार यांच्या भीषण अपघात झाला. इगाप्पागोळे यांच्या कार कंटनेनर आखील आल्यामुळे चेंदामेंदा झाला.
मृतांमध्ये चंद्रम इगाप्पागोळ, धोराबाई इगाप्पगोळ, गण इगाप्पगोळ, आर्या इगाप्पागोळ, विजयालक्ष्मी इगाप्पागोळ यांचा समावेश आहे. चंद्रम इगाप्पागोळे हे जत तालुक्यातील मोराबागदी येथील रहिवासी आहेत. ते एकाच सॉफ्टवेअर कंपनीचे मालक असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. तसेच इगाप्पागोळ कुटुंबीय ख्रिसमस सुट्टीसाठी जतकडे येत होते. यावेळी बेंगलोरजवळ हा भीषण अपघात झाला.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…