Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलटली!

काही प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी


पुणे : पुण्याजवळील ताम्हिणी घाट मोठ्या वळणांचा असल्यामुळे याठिकाणी अनेक अपघात घडत असतात. काही दिवसांपूर्वीच या घाटात शालेय बसचा अपघात झाला होता. हे प्रकरण ताजे असताना पुन्हा एका बसचा भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे.



 मिळालेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी ते महाड येथे लग्नाचे वऱ्हाड येथे जाणाऱ्या एका खासगी बसचा अपघात झाला आहे. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. माणगाव- पुणे मार्गावर माणसांनी खचाखच भरलेली बस ताम्हिणी घाटामध्ये रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये चार ते पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.


दरम्यान, या अपघातानंतर घटनेची माहिती मिळताच पोस्को कंपनीची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली असून जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Niranjan Davkhare: शहापूरसाठी नव्या पाणीपुरवठा योजनेला तातडीची मंजुरी द्यावी, आमदार डावखरेंचे जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

ठाणे: शहापूर नगरपंचायतीच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी

Divya Shinde On Bigg Boss Marathi 6: बिग बॉसने खरं फुटेज दाखवलं नाही; पत्रकार परिषद घेत दिव्या शिंदेचा गंभीर आरोप

मुंबई: बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सध्या जोरदार चर्चेत आहे. अशातच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात घरातील

NCMC Card: एनसीएमसी कार्ड असेल तरच मिळणार एसटी बस प्रवासात सवलत; जाणून घ्या एनसीएमसी कार्ड बद्दल

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी 'नॅशनल

Vijayrao Deshmukh passes away: प्रख्यात शिवकथाकार विजयराव देशमुख यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

मुंबई: धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या

Nagpur News : नागपूर हादरलं! १२ वीच्या विद्यार्थ्याचा ११ वीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ काढून धमकी दिली अन् नको नको ते...

नागपूर : शिक्षण आणि परीक्षेचे वय असलेल्या तरुणांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याची धक्कादायक घटना

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधी वाढवून मिळावा; मंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०२५-२६ साठी ९०० कोटी रुपयांची तरतूद होती. सन २०२६ - २७ साठी ही ६९१.९०