Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलटली!

काही प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी


पुणे : पुण्याजवळील ताम्हिणी घाट मोठ्या वळणांचा असल्यामुळे याठिकाणी अनेक अपघात घडत असतात. काही दिवसांपूर्वीच या घाटात शालेय बसचा अपघात झाला होता. हे प्रकरण ताजे असताना पुन्हा एका बसचा भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे.



 मिळालेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी ते महाड येथे लग्नाचे वऱ्हाड येथे जाणाऱ्या एका खासगी बसचा अपघात झाला आहे. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. माणगाव- पुणे मार्गावर माणसांनी खचाखच भरलेली बस ताम्हिणी घाटामध्ये रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये चार ते पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.


दरम्यान, या अपघातानंतर घटनेची माहिती मिळताच पोस्को कंपनीची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली असून जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री