Sindhu Tai Sakpal Daughter : सिंधू ताईंच्या कन्येला पहिला हिरकणी पुरस्कार जाहीर

  121

तुळजापूर : ज्येष्ठ समाजसेविका अनाथांची माई सिंधुताई अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सकपाळांच्या कन्या ममता सकपाळ यांना पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार जाहीर झाला आहे. १२ जानेवारी २०२५ रोजी अध्यात्मिक गुरु ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.


समाजसेविका ममता सकपाळ यांना हा पुरस्कार पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानाचे सहअध्यक्ष गुरुवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर, तुळजाभवानी मंदिराचे महंत तुकोजी महाराज यांच्या हस्ते जिजाऊ जयंतीनिमित्त १२ जानेवारीला श्रीनाथ लॉन्स येथे प्रदान करण्यात येणार आहे.



ज्येष्ठ समाजसेविका अनाथांची माई सिंधुताई सकपाळ यांच्या कार्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवण्याचे कार्य त्यांच्या कन्या ममता सिंधुताई सकपाळ करत आहेत. शेकडो अनाथांची ताई म्हणून हिंमतीने सांभाळ करत आहेत. त्या कार्याला बळ मिळावे यासाठी पहिलाच राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार देण्यात येत आहे.

Comments
Add Comment

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम