तरूणासोबत पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले, संतापलेल्या पतीने केले असे काही की...

नवी दिल्ली: दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात एका दुसऱ्या व्यक्तीसोबत आपल्या पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिल्यावर २१ वर्षीय तरूणाला अतिशय वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली. त्याची नखे उखडली. त्याला अशाच स्थितीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला.


न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सकाळी घडली. मृत तरूणाला आरोपी पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा तरूण आरोपीच्या पत्नीसह नको त्या अवस्थेत पकडले गेले. यावेळी संतापलेल्या पतीने पत्नी आणि त्या तरूणाला चांगलीच मारहाण केली.



त्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या- मृत तरूणाचे काका


मृत तरूणाच्या काकांनी सांगितले की रितीकला अतिशय निर्दयी पद्धतीने मारहाण करण्या आली. इतकंच नव्हे तर त्याची नखेही उखडण्यात आली होती. त्याच्या शरीरावर चटके दिल्याच्या खुणाही होत्या.



टेम्पो चालवण्याचे करत होता काम मृत तरूण


एका शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पतीने पत्नी आणि तरुणाला दोघांनाही मारहाण केली. तसेच मृत तरूणाला एकापेक्षा अधिक लोकांनी मारहाण केली होती. तो टेम्पो चालवण्याचे काम करत होता आणि आई-वडिलांचा एकटा मुलगा होता.

Comments
Add Comment

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक