Pankaja Munde : माझ्यावर प्रेम आणि विश्वास दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मला ही संधी मिळाली!

मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया


नागपूर : महायुती (Mahayuti) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet expansion) आज नागपूर येथे संपन्न होत आहे. आज सकाळपासून काही आमदारांना फोन करून मंत्रीपदासाठी तयार राहण्यास सांगण्यात येत आहे. अशातच भाजपा आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना देखील मंत्रिपदासाठी वरिष्ठांचा फोन आला आहे. दरम्यान दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडे यांनी आनंदाच्या शब्दात सर्वांचे आभार मानून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.



'मी मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मला ही संधी मिळत आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला आहे. २०१४ मध्ये मी देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होती. आता, पुन्हा एकदा संधी मिळत आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे