Maharashtra Cabinet : महायुतीचे मंत्री ठरले! मंत्रि‍पदासाठी कोणा कोणाला आला फोन? पाहा यादी

  102

मुंबई : महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet) आज पार पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज ३९ मंत्री शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून काही आमदारांना फोन येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच महायुतीचे मंत्री ठरले असल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह१९ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वाटाला एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) १२ मंत्रि‍पदे मिळणार आहे. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह (Ajit Pawar) १० खाती मिळणार आहेत.



दरम्यान, आज सकाळपासून संबंधित पक्षाच्या वरिष्ठांनी आमदारांना फोन करुन मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. पाहा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदारांना मंत्रि‍पदासाठी फोन करण्यात आला. (Mahayuti Minister List 2024)



भाजपकडून कोणा कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन



  • नितेश राणे

  • शिवेंद्रराजे भोसले

  • चंद्रकांत पाटील

  • पंकज भोयर

  • मंगलप्रभात लोढा

  • गिरीश महाजन

  • जयकुमार रावल

  • पंकजा मुंडे

  • राधाकृष्ण विखे पाटील

  • गणेश नाईक

  • मेघना बोर्डीकर

  • जयकुमार गोरे

  • अतुल सावे

  • माधुरी मिसाळ

  • चंद्रशेखर बावनकुळे


शिवसेनेकडून कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन



  • उदय सांमत

  • प्रताप सरनाईक

  • शंभूराज देसाई

  • योगेश कदम

  • आशिष जैस्वाल

  • भरत गोगावले

  • प्रकाश आबिटकर

  • दादा भूसे

  • गुलाबराव पाटील

  • संजय राठोड

  • संजय शिरसाट


राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन



  • आदिती तटकरे

  • बाबासाहेब पाटील

  • दत्तामामा भरणे

  • हसन मुश्रीफ

  • नरहरी झिरवाळ

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या