Maharashtra Cabinet : महायुतीचे मंत्री ठरले! मंत्रि‍पदासाठी कोणा कोणाला आला फोन? पाहा यादी

मुंबई : महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet) आज पार पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज ३९ मंत्री शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून काही आमदारांना फोन येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच महायुतीचे मंत्री ठरले असल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह१९ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वाटाला एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) १२ मंत्रि‍पदे मिळणार आहे. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह (Ajit Pawar) १० खाती मिळणार आहेत.



दरम्यान, आज सकाळपासून संबंधित पक्षाच्या वरिष्ठांनी आमदारांना फोन करुन मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. पाहा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदारांना मंत्रि‍पदासाठी फोन करण्यात आला. (Mahayuti Minister List 2024)



भाजपकडून कोणा कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन



  • नितेश राणे

  • शिवेंद्रराजे भोसले

  • चंद्रकांत पाटील

  • पंकज भोयर

  • मंगलप्रभात लोढा

  • गिरीश महाजन

  • जयकुमार रावल

  • पंकजा मुंडे

  • राधाकृष्ण विखे पाटील

  • गणेश नाईक

  • मेघना बोर्डीकर

  • जयकुमार गोरे

  • अतुल सावे

  • माधुरी मिसाळ

  • चंद्रशेखर बावनकुळे


शिवसेनेकडून कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन



  • उदय सांमत

  • प्रताप सरनाईक

  • शंभूराज देसाई

  • योगेश कदम

  • आशिष जैस्वाल

  • भरत गोगावले

  • प्रकाश आबिटकर

  • दादा भूसे

  • गुलाबराव पाटील

  • संजय राठोड

  • संजय शिरसाट


राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन



  • आदिती तटकरे

  • बाबासाहेब पाटील

  • दत्तामामा भरणे

  • हसन मुश्रीफ

  • नरहरी झिरवाळ

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला