Pune Airport : पुणे विमानतळावर आता चुटकीसरशी होणार बॅग चेकींग!

  120

पुणे : विमानतळावर प्रवाशांना बॅग चेकींग करणे महत्त्वाचे असते. पूर्वी बॅग तपासणीसाठी प्रवाशांना बराच काळ रांगेत उभे राहावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. प्रवाशांचा त्रास पाहता पुणे विमानतळ प्रशासनाने (Pune Airport) नवी सुविधा केली आहे. त्यामुळे पुणेकरांना विमानतळावर आता बॅग तपासणीसाठी तासभर उभे राहावे लागणार नाही.



मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांचे बॅग्स तपासणी वेगात व्हावी, याकरिता अत्याधुनिक दोन सीटीएक्स मशिन बसवण्यात आल्या आहेत. या मशीन एका तासात अकराशे ते बाराशे बॅगांची तपासणी करू शकतात. त्यामुळे बॅग्स तपासणीसाठी होत असलेले प्रवाशांचे वेटिंग आता संपले आहे.


या दोन अत्याधुनिक मशिनद्वारे बॅगांची एक्सरेप्रमाणे तपासणी होत आहे. बॅगांच्या आरपार दिसल्यामुळे बॅगांमध्ये काय आहे. याची माहिती सुरक्षा जवानांना लगेचच मिळत आहे. यामुळे विमानतळाची सुरक्षाही आता हायटेक झाली आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या