Railway Updates: मुंबई-लातूर आणि बीदर एक्स्प्रेस डिसेंबरपासून कायमस्वरूपी

मुंबई : रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी (Railway Updates) मुंबई-लातूर (Mumbai-Latur) आणि मुंबई-बीदर (Bidar Express) या दोन गाड्यांचा विस्तार डिसेंबर महिन्यापासून कायमस्वरूपी करण्याचे ठरविले आहेत. डिसेंबर महिन्यापासून या दोन्ही गाड्या अतिरिक्त डब्यांसह चालणार आहेत.


सोलापूर विभागातून जाणाऱ्या मुंबई-लातूर व मुंबई- बीदर या दोन एक्स्प्रेसचा कायमस्वरूपी विस्तार करण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक २२१०७/२२१०८ आणि २२१४३/२२१४४ यामध्ये कायमस्वरूपी तीन अतिरिक्त डब्यांसह चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना दोन अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच आणि एक अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित कोच जोडण्यात येणार आहेत.



ट्रेन क्रमांक २२१०७/२२१०८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - लातूर एक्स्प्रेस : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ता. १ डिसेंबरपासून आणि लातूर येथून ता. २ डिसेंबरपासून २ अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच आणि १ अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित कोच


ट्रेन क्रमांक २२१४३/२२१४४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - बीदर एक्स्प्रेस : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ता. ४ डिसेंबरपासून आणि बीदर येथून ता. ५ पासून २ अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच आणि १ अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित कोच.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये