मुंबई : राज्यभरात सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल काल जाहीर झाला. यामध्ये घवघवीत यशाने महायुतीचे सरकार विजयी झाले आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील सर्व राजकीय उमेदवारांनी भरघोस मतांनी यश मिळवले आहे. अशातच उद्या नव्या सरकारचा शपथविधी देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची पार पडलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची (Ajit Pawar) निवड झाली आहे.
दरम्यान, मविआचा पराभव करत महायुतीला या निवडणुकीत २२० पेक्षा जास्त जागांवर यश मिळाले आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाला देखील चांगलं यश मिळाले आहे. अजित पवार गटाने या निवडणुकीत केवळ ५३ ठिकाणी उमेदवार दिले होते. त्यापैकी तब्बल ४१ जागांवर अजित पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…