Bypoll Results: बंगालमध्ये ममताच बॉस, बिहारमध्ये आरजेडीचा सुपडा साफ, उत्तर प्रदेशात सायकलवर कमळ भारी

मुंबई: उत्तर प्रदेशातील ९, बिहारच्या ४, आसाममधील ५, पश्चिम बंगालच्या ६, राजस्थानच्या ७, सिक्कीम, केरळ आणि मध्य प्रदेशातील २-२, मेघालय-उत्तराखंडच्या १-१ जागांवर पोटनिवडणुकीचे निकाल हाती येत आहेत.


पंजाबच्या पोटनिवडणुकीत चार जागांपैकी तीन जागांवर आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे. गिद्दडबाबा, डेराबाब नानक, चब्बेवाल जागांवर आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी चांगली आघाडी घेतली आहे.


मध्य प्रदेशच्या बुधनी आणि विजयपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पुढे आहेत. बुधनी मतदारसंघातून भाजपचे रामनिवास रावत आघाडीवर आहेत तर विजयपूर येथून रमाकांत भार्गव आघाडीवर आहेत.



कर्नाटकमध्ये काँग्रेस आघाडीवर


कर्नाटकमधील सर्व तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. चन्नपटना, शिगगाव, संदूरमध्ये काँग्रेसने चांगली आघाडी घेत विजयाचा रस्ता साफ केला आहे.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या