Vastu Tips: घरात ठेवा या ३ शुभ गोष्टी, सुरू होईल सुवर्ण काळ

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार(Vastu Tip) घरात जर तुम्हाला आनंदीआनंद हवा असेल तर काही गोष्टी ठेवणे गरजेचे असते. ज्या घरात या वस्तू ठेवलेल्या असतात तेथे कधीही आर्थिक संकट येत नाही.


या गोष्टी घरात ठेवल्याने लक्ष्मी मातेची कृपा राहते. कुटुंबात पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. वास्तुशास्त्रानुसार घरात नारळ ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. नारळ ठेवल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते.


वास्तुशास्त्रानुसार घरातील पुजा घरात नेहमी नारळ ठेवलेला असल्यास आर्थिक समस्या येत नाहीत. यासोबतच घरात सकारात्मकता कायम राहते. घरात राहणाऱ्या लोकांची नेहमी प्रगती राहते.


वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी आनंद ठेवण्यासाठी मोरपंख ठेवणेही फायदेशीर मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व दिशेला मोरपंख ठेवणे सगळ्यात उत्तम मानले जाते. अशा घरात कोणतेही संकट येत नाही.


घरात गणपतीची मूर्तिमा ठेवणे शुभ असते. विघ्नहर्ता बाप्पा भक्तांच्या प्रत्येक समस्या दूर करतात.

Comments
Add Comment

Rachin Ravindra : केकेआरला मोठा धक्का ! एकही सामना न खेळता स्टार खेळाडू हंगामातून बाहेर

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये केकेआरने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. या हंगामात ११ पैकी चार सामने जिंकत ९ गुण मिळवले

IPL 2026 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईच्या संघात कुलदीप यादवची एन्ट्री तर RCB मध्येही मोठा बदल

चेन्नई : आयपीएलच्या १९ व्या हंगामात प्लेऑफमध्ये कोणते संघ पोहोचणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

New Jail In Mumbai : मुंबईत मानखुर्द परिसरात ११ एकर भूखंडावर उभारणार नवे कारागृह

मुंबई : राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण आणि कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द

France Football : फ्रान्सचा वर्ल्ड कप संघ जाहीर; कीलीयन मबंप्पेला कर्णधारपद ,कोलो मुआनी संघाबाहेर

पॅरिस : आगामी 2026 FIFA World Cup साठी फ्रान्सने २६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. २०२२ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध

Kireon Pollard: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! कायरन पोलार्डवर BCCI ची कारवाई

IPL 2026 : यंदाच्या आयपीएलमधील ५८ व्या साखळी सामन्यात अर्थात लीग मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा पराभव केला.

Minister Chhagan Bhujbal : दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय गणना होणार; मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पत्र

जातीनिहाय जनगणनेचा संभ्रम दूर मुंबई : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींचा कॉलम नसल्याने