Vastu Tips: घरात ठेवा या ३ शुभ गोष्टी, सुरू होईल सुवर्ण काळ

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार(Vastu Tip) घरात जर तुम्हाला आनंदीआनंद हवा असेल तर काही गोष्टी ठेवणे गरजेचे असते. ज्या घरात या वस्तू ठेवलेल्या असतात तेथे कधीही आर्थिक संकट येत नाही.


या गोष्टी घरात ठेवल्याने लक्ष्मी मातेची कृपा राहते. कुटुंबात पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. वास्तुशास्त्रानुसार घरात नारळ ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. नारळ ठेवल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते.


वास्तुशास्त्रानुसार घरातील पुजा घरात नेहमी नारळ ठेवलेला असल्यास आर्थिक समस्या येत नाहीत. यासोबतच घरात सकारात्मकता कायम राहते. घरात राहणाऱ्या लोकांची नेहमी प्रगती राहते.


वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी आनंद ठेवण्यासाठी मोरपंख ठेवणेही फायदेशीर मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व दिशेला मोरपंख ठेवणे सगळ्यात उत्तम मानले जाते. अशा घरात कोणतेही संकट येत नाही.


घरात गणपतीची मूर्तिमा ठेवणे शुभ असते. विघ्नहर्ता बाप्पा भक्तांच्या प्रत्येक समस्या दूर करतात.

Comments
Add Comment

Ambernath Crime : अंबरनाथमध्ये खळबळजनक घटना, ८ लाखांचे अमली पदार्थ जप्त

अंबरनाथ : भगतसिंग नगर परिसरात अंबरनाथ पोलिसांनी तब्बल ८ लाखांचे हेरॉईन (अमली पदार्थ) जप्त केल्याची घटना समोर आली

Maharashtra CM : स्फोटक उद्योग अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडे सुधारणा प्रस्ताव!

 मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे 'स्फोटके नियम 2008'

PATRAPATRI : ‘पत्रापत्री’ शब्दांची जादू आणि मैत्रीच्या आठवणींचा शंभर प्रयोगांचा यशस्वी प्रवास!

Vijay Kenkre and Dilip Prabhavalkar : सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत ज्या एका प्रयोगाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तो

SMARTPHONE PHOTOGHRAPHY : स्मार्टफोन फोटोग्राफीची नवी क्रांती; लेन्स आणि सेन्सरपेक्षा 'AI' का ठरतेय भारी?

PHOTOGHRAPHY AND AI : गेल्या अनेक वर्षांपासून आपण स्मार्टफोन खरेदी करताना एकच प्रश्न विचारत आलो आहोत – "कॅमेरा किती

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MUMBAI WEATHER : मुंबई हवामान अपडेट: मान्सूनची चाहूल, शहरात पावसाची शक्यता

MUMBAI : मान्सूनच्या आगमनासोबतच मुंबई आणि परिसरात हवामानात बदल जाणवू लागला आहे. आज, ७ जून रोजी शहरात आकाश अंशतः ढगाळ