मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांनी घेतला घरबसल्या मतदानाचा लाभ

मुंबई : ईसीआयने केवळ मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीच नव्हे तर मतदान केंद्रांवर उपस्थित राहण्यास सक्षम नसलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींना लोकशाहीचा हक्क बजावता यावा यासाठी घरोघरी मतदान हा उपक्रम सुरू केला असून यामध्ये माटुंग्यातील अखिल कुंज सोसायटीतील ९४ वर्षाच्या हेमतीनी भाटियांनी घरबसल्या मतदान केले.


तर पद्मश्री विजेत्या ८२ वर्षीय कल्याण सुंदरम यांनी देखील घरबसल्या मतदान केले.


kalyan

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर, भारतीय निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यभरात घरोघरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.



१२डी फॉर्म सादर केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. ईसीआय ने केवळ मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीच नव्हे तर मतदान केंद्रांवर उपस्थित राहण्यास सक्षम नसलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींना लोकशाहीचा हक्क बजावता यावा यासाठी हा उपक्रम सुरू केला.

Comments
Add Comment

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल

'महाराष्ट्र सागरी मंडळाच्या इमारतीला आकारलेले विस्तारित शुल्क रद्द करून भाडे दर कमी करावेत'

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या प्रस्तावित कार्यालयीन इमारतीच्या

Nitesh Rane on Nashik Tree Cutting : 'वृक्षतोडीवर आक्षेप, मग बकरी कापताना गप्प का?' पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंचा तिखट सवाल!

मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी