मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांनी घेतला घरबसल्या मतदानाचा लाभ

  75

मुंबई : ईसीआयने केवळ मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीच नव्हे तर मतदान केंद्रांवर उपस्थित राहण्यास सक्षम नसलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींना लोकशाहीचा हक्क बजावता यावा यासाठी घरोघरी मतदान हा उपक्रम सुरू केला असून यामध्ये माटुंग्यातील अखिल कुंज सोसायटीतील ९४ वर्षाच्या हेमतीनी भाटियांनी घरबसल्या मतदान केले.


तर पद्मश्री विजेत्या ८२ वर्षीय कल्याण सुंदरम यांनी देखील घरबसल्या मतदान केले.


kalyan

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर, भारतीय निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यभरात घरोघरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.



१२डी फॉर्म सादर केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. ईसीआय ने केवळ मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीच नव्हे तर मतदान केंद्रांवर उपस्थित राहण्यास सक्षम नसलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींना लोकशाहीचा हक्क बजावता यावा यासाठी हा उपक्रम सुरू केला.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.