श्रीमंत होण्यासाठी या ३ गोष्टींवर खर्च करा पैसे, हातात पैसा लागेल टिकू

मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते दान करणे सर्वोत्तम कार्यापैकी एक असते. दान करणारे नेहमी खुश राहतात. दान करणाऱ्या व्यक्तीला कधीही धन-दौलतीची कमतरता राहत नाही. याउलट ते अधिक धनवान होतात.


आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने गरीब आणि गरजवंताच्या मदतीसाठी नेहमी तत्पर राहिले पाहिजे. अशा लोकांना भोजन, कपडे, औषधे या गोष्टी देण्यावर खर्च करण्यात अजिबात विचार करू नये.


तर दुसरीकडे आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने धर्म-कर्माशी संबंधित कार्यासाठी पैसा खर्च करण्याआधी विचार केला नाही पाहिजे. जी व्यक्ती धार्मिक गोष्टींसाठी दान करते ती व्यक्ती नेहमी धनवान राहते. अशी व्यक्ती नेहमी आनंदी राहते.


आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही व्यक्तीने सामाजिक कार्यात पैसे खर्च करताना कंजुसपणा करू नये. समाजाच्या प्रती प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते. योग्य ठिकाणी पैसे खर्च करणे फायदेशीर असते.


दरम्यान, चाणक्यने हा ही सल्ला दिला की व्यक्तीला नेहमी दान आपल्या कुवतीनुसारच केले पाहिजे.

Comments
Add Comment

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा

थ्री इडियट्सचा सिक्वेल २०२६ मध्ये येणार, सिनेप्रेमींची वाढली उत्सुकता

मुंबई : तब्बल १५ वर्षांनंतर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थ्री