श्रीमंत होण्यासाठी या ३ गोष्टींवर खर्च करा पैसे, हातात पैसा लागेल टिकू

मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते दान करणे सर्वोत्तम कार्यापैकी एक असते. दान करणारे नेहमी खुश राहतात. दान करणाऱ्या व्यक्तीला कधीही धन-दौलतीची कमतरता राहत नाही. याउलट ते अधिक धनवान होतात.


आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने गरीब आणि गरजवंताच्या मदतीसाठी नेहमी तत्पर राहिले पाहिजे. अशा लोकांना भोजन, कपडे, औषधे या गोष्टी देण्यावर खर्च करण्यात अजिबात विचार करू नये.


तर दुसरीकडे आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने धर्म-कर्माशी संबंधित कार्यासाठी पैसा खर्च करण्याआधी विचार केला नाही पाहिजे. जी व्यक्ती धार्मिक गोष्टींसाठी दान करते ती व्यक्ती नेहमी धनवान राहते. अशी व्यक्ती नेहमी आनंदी राहते.


आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही व्यक्तीने सामाजिक कार्यात पैसे खर्च करताना कंजुसपणा करू नये. समाजाच्या प्रती प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते. योग्य ठिकाणी पैसे खर्च करणे फायदेशीर असते.


दरम्यान, चाणक्यने हा ही सल्ला दिला की व्यक्तीला नेहमी दान आपल्या कुवतीनुसारच केले पाहिजे.

Comments
Add Comment

ठाणे-घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर मराठी अभिनेत्याची मिश्कील पोस्ट

ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या

भारतीय बाजारात टेस्लाच्या किमतीमध्ये घट होणार, कंपनीचा सर्वात मोठा निर्णय!

मुंबई : अमेरिकेची सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने २०२५ मध्ये भारतात मुंबई आणि दिल्ली या दोन

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

सुवर्ण व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात १२ आरोपींचा सहभाग

देवरुख (प्रतिनिधी) : देवरुख शहराला हादरवून सोडणाऱ्या सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण व लूट प्रकरणात एकूण १२