मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते दान करणे सर्वोत्तम कार्यापैकी एक असते. दान करणारे नेहमी खुश राहतात. दान करणाऱ्या व्यक्तीला कधीही धन-दौलतीची कमतरता राहत नाही. याउलट ते अधिक धनवान होतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने गरीब आणि गरजवंताच्या मदतीसाठी नेहमी तत्पर राहिले पाहिजे. अशा लोकांना भोजन, कपडे, औषधे या गोष्टी देण्यावर खर्च करण्यात अजिबात विचार करू नये.
तर दुसरीकडे आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने धर्म-कर्माशी संबंधित कार्यासाठी पैसा खर्च करण्याआधी विचार केला नाही पाहिजे. जी व्यक्ती धार्मिक गोष्टींसाठी दान करते ती व्यक्ती नेहमी धनवान राहते. अशी व्यक्ती नेहमी आनंदी राहते.
आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही व्यक्तीने सामाजिक कार्यात पैसे खर्च करताना कंजुसपणा करू नये. समाजाच्या प्रती प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते. योग्य ठिकाणी पैसे खर्च करणे फायदेशीर असते.
दरम्यान, चाणक्यने हा ही सल्ला दिला की व्यक्तीला नेहमी दान आपल्या कुवतीनुसारच केले पाहिजे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…