श्रीमंत होण्यासाठी या ३ गोष्टींवर खर्च करा पैसे, हातात पैसा लागेल टिकू

  59

मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते दान करणे सर्वोत्तम कार्यापैकी एक असते. दान करणारे नेहमी खुश राहतात. दान करणाऱ्या व्यक्तीला कधीही धन-दौलतीची कमतरता राहत नाही. याउलट ते अधिक धनवान होतात.


आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने गरीब आणि गरजवंताच्या मदतीसाठी नेहमी तत्पर राहिले पाहिजे. अशा लोकांना भोजन, कपडे, औषधे या गोष्टी देण्यावर खर्च करण्यात अजिबात विचार करू नये.


तर दुसरीकडे आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने धर्म-कर्माशी संबंधित कार्यासाठी पैसा खर्च करण्याआधी विचार केला नाही पाहिजे. जी व्यक्ती धार्मिक गोष्टींसाठी दान करते ती व्यक्ती नेहमी धनवान राहते. अशी व्यक्ती नेहमी आनंदी राहते.


आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही व्यक्तीने सामाजिक कार्यात पैसे खर्च करताना कंजुसपणा करू नये. समाजाच्या प्रती प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते. योग्य ठिकाणी पैसे खर्च करणे फायदेशीर असते.


दरम्यान, चाणक्यने हा ही सल्ला दिला की व्यक्तीला नेहमी दान आपल्या कुवतीनुसारच केले पाहिजे.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, अनेक कामगार बेपत्ता

डेहराडून : उत्तराखंडमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रौद्र रूप धारण केलेय. राज्याच्या

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल