ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तानात नव्हे तर 'या' देशात होणार चॅम्पियन्स ट्रॉफिचा सामना!

  70

नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद पाकिस्तानकडे (Pakistan) राखून ठेवले आहे. त्यानुसार भारतीय संघाला सामना खेळण्यासाठी पाकिस्तानात जावे लागणार आहे. मात्र यापूर्वी भारतीय संघाने (India Cricket Team) पाकिस्तानमध्ये जाणे टाळले होते, त्यामुळे आता भारतीय संघ हा सामना खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना बीसीसीआयकडून याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. (INd vs PCB)


बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्ताना जाणार नसल्याचे म्हटले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लाहोरमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



त्याचबरोबर, पाकिस्तानने भारताची हायब्रीड मॉडेलची ऑफर स्वीकारली नाही तर संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाऊ शकते, असे अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे. तसेच पाकिस्तानने भारताची विनंती मान्य केल्यास स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित केली. तर टीम इंडिया आपले सामने दुबईत होणार, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. (ICC Champions Trophy 2025)

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.