ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तानात नव्हे तर 'या' देशात होणार चॅम्पियन्स ट्रॉफिचा सामना!

नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद पाकिस्तानकडे (Pakistan) राखून ठेवले आहे. त्यानुसार भारतीय संघाला सामना खेळण्यासाठी पाकिस्तानात जावे लागणार आहे. मात्र यापूर्वी भारतीय संघाने (India Cricket Team) पाकिस्तानमध्ये जाणे टाळले होते, त्यामुळे आता भारतीय संघ हा सामना खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना बीसीसीआयकडून याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. (INd vs PCB)


बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्ताना जाणार नसल्याचे म्हटले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लाहोरमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



त्याचबरोबर, पाकिस्तानने भारताची हायब्रीड मॉडेलची ऑफर स्वीकारली नाही तर संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाऊ शकते, असे अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे. तसेच पाकिस्तानने भारताची विनंती मान्य केल्यास स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित केली. तर टीम इंडिया आपले सामने दुबईत होणार, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. (ICC Champions Trophy 2025)

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी