Jio vs Airtel: दररोज २ जीबी डेटा देणारा जबरदस्त रिचार्ज प्लान

मुंबई: भारतातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल आपल्या ग्राहकांना फायदेशीर दरात डेटा प्लान ऑफर करत आहेत. अनेकदा ग्राहकांना हे समजत नाही की कोणती कंपनी सर्वात स्वस्त आणि अधिक डेटावाला प्लान ऑफर करते. जाणून घेऊया जिओ आणि एअरटेलच्या दररोज २ जीबी डेटाच्या प्लानमध्ये कोणता फायदेशीर आहे.



जिओचा १९८ रूपयांचा प्लान


जिओचा हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान आहे. याची व्हॅलिडिटी १४ दिवसांची आहे. यात कंपनीकडून दररोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.सोबतच यात JioTV, JioCinema आणि JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते.



जिओचा ३४९ रूपयांचा प्लान


जिओच्या या प्लानसाठी २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा दिला जातो.याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.सोबतच यात JioTV, JioCinema आणि JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते.



Airtel चा १९९ रूपयांचा प्लान


एअरटेलचा हा रिचार्ज प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा दिला जातो.याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते



Airtel चा ३७९ रूपयांचा प्लान


एअरटेलचा हा रिचार्ज प्लान एका महिन्याच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा दिला जातो.याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते

Comments
Add Comment

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा