Jio vs Airtel: दररोज २ जीबी डेटा देणारा जबरदस्त रिचार्ज प्लान

मुंबई: भारतातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल आपल्या ग्राहकांना फायदेशीर दरात डेटा प्लान ऑफर करत आहेत. अनेकदा ग्राहकांना हे समजत नाही की कोणती कंपनी सर्वात स्वस्त आणि अधिक डेटावाला प्लान ऑफर करते. जाणून घेऊया जिओ आणि एअरटेलच्या दररोज २ जीबी डेटाच्या प्लानमध्ये कोणता फायदेशीर आहे.



जिओचा १९८ रूपयांचा प्लान


जिओचा हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान आहे. याची व्हॅलिडिटी १४ दिवसांची आहे. यात कंपनीकडून दररोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.सोबतच यात JioTV, JioCinema आणि JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते.



जिओचा ३४९ रूपयांचा प्लान


जिओच्या या प्लानसाठी २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा दिला जातो.याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.सोबतच यात JioTV, JioCinema आणि JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते.



Airtel चा १९९ रूपयांचा प्लान


एअरटेलचा हा रिचार्ज प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा दिला जातो.याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते



Airtel चा ३७९ रूपयांचा प्लान


एअरटेलचा हा रिचार्ज प्लान एका महिन्याच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा दिला जातो.याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते

Comments
Add Comment

BMC News : प्रत्येक प्रकल्पासाठी पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने स्वतंत्र एसओपी

मोर्शी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डम्पिंग ग्राऊंडवरील

Organ Donation Awareness : अवयवदानाचा संकल्प करत आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी साजरा केला वाढदिवस

अवयव दान चळवळीचे नेतृत्व करणार भांदिर्गे मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई: वाढदिवस म्हटला की शुभेच्छा, केक आणि

Kolhapur Vaibhavwadi Railway Line :कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन

मंत्री नितेश राणे; ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनासाठी प्रयत्न मुंबई (सुहास शेलार)

Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे

- संशयित बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, सुगंधी द्रव्ये जप्त; अघोरी कृत्यांचा पोलिसांचा दावा मुंबई : उबाठा

Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण

Chandrashekhar Bawankule : दुबार पेरणीचा खर्च आता सरकार उचलणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती; 'डीपीडीसी'मधून खर्चाची तरतूद करणार मुंबई : पावसाने ओढ दिल्याने आणि