Jio vs Airtel: दररोज २ जीबी डेटा देणारा जबरदस्त रिचार्ज प्लान

मुंबई: भारतातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल आपल्या ग्राहकांना फायदेशीर दरात डेटा प्लान ऑफर करत आहेत. अनेकदा ग्राहकांना हे समजत नाही की कोणती कंपनी सर्वात स्वस्त आणि अधिक डेटावाला प्लान ऑफर करते. जाणून घेऊया जिओ आणि एअरटेलच्या दररोज २ जीबी डेटाच्या प्लानमध्ये कोणता फायदेशीर आहे.



जिओचा १९८ रूपयांचा प्लान


जिओचा हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान आहे. याची व्हॅलिडिटी १४ दिवसांची आहे. यात कंपनीकडून दररोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.सोबतच यात JioTV, JioCinema आणि JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते.



जिओचा ३४९ रूपयांचा प्लान


जिओच्या या प्लानसाठी २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा दिला जातो.याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.सोबतच यात JioTV, JioCinema आणि JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते.



Airtel चा १९९ रूपयांचा प्लान


एअरटेलचा हा रिचार्ज प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा दिला जातो.याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते



Airtel चा ३७९ रूपयांचा प्लान


एअरटेलचा हा रिचार्ज प्लान एका महिन्याच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा दिला जातो.याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते

Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या