Jio vs Airtel: दररोज २ जीबी डेटा देणारा जबरदस्त रिचार्ज प्लान

मुंबई: भारतातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल आपल्या ग्राहकांना फायदेशीर दरात डेटा प्लान ऑफर करत आहेत. अनेकदा ग्राहकांना हे समजत नाही की कोणती कंपनी सर्वात स्वस्त आणि अधिक डेटावाला प्लान ऑफर करते. जाणून घेऊया जिओ आणि एअरटेलच्या दररोज २ जीबी डेटाच्या प्लानमध्ये कोणता फायदेशीर आहे.



जिओचा १९८ रूपयांचा प्लान


जिओचा हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान आहे. याची व्हॅलिडिटी १४ दिवसांची आहे. यात कंपनीकडून दररोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.सोबतच यात JioTV, JioCinema आणि JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते.



जिओचा ३४९ रूपयांचा प्लान


जिओच्या या प्लानसाठी २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा दिला जातो.याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.सोबतच यात JioTV, JioCinema आणि JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते.



Airtel चा १९९ रूपयांचा प्लान


एअरटेलचा हा रिचार्ज प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा दिला जातो.याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते



Airtel चा ३७९ रूपयांचा प्लान


एअरटेलचा हा रिचार्ज प्लान एका महिन्याच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा दिला जातो.याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते

Comments
Add Comment

मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण

BMC News : बेलगाम सल्लागार नियुक्ती बसणार आळा

सल्लागारांच्या निवडीबाबत तत्काळ धोरण बनवण्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आदेश मुंबई : मुंबई महापालिकेत

High Tide : यंदाच्या पावसाळ्यात २४ वेळा समुद्राला येणार मोठी भरती

जून महिन्यात सलग ६ दिवस मोठ्या भरतीचे मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४

BJP-Shivsena : फेरीवाल्यांच्या मुद्यावरून भाजप शिवसेनेत श्रेयाची लढाई

आपल्या प्रयत्नांचे फळ दृष्टीपथात असल्याचा महापौरांचा दावा, शिवसेना म्हणते आमच्या प्रयत्नांना यश मुंबई : 

Mumbai : गोरेगाव मुलुंड जोड मार्गाच्या जुळया बोगद्याच्या कामाला जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्पाच्या टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके

Hareshwar Patil : माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे बुधवारी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते