CM Eknath Shinde : उध्दव ठाकरेंची मशाल क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची बोचरी टीका


सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षातील उमेदवारांच्या जंगीसभा होत आहेत. अशातच आज सोलापूर येथे परांडा विधानसभेचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मशाल क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी आहे, अशी बोचरी टीका केली.



दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊदे


बाळासाहेबांनी कमावलेला धनुष्यबाण उद्धव ठाकरेंनी विकून टाकला असता. बाळासाहेब यांचे विचार विकायला निघाल्यावर आम्ही उठाव करण्याचे धाडस केले, त्यावेळी तानाजीराव माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. आम्हीच शिवसेना वाचवली आहे. बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण-बान-शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने केलेली काम बघून दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊदेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची