Diwaliला करू नका या चुका, नाहीतर खराब होईल तुमचा फोन

  93

मुंबई: स्मार्टफोन हा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. दिवाळीनिमित्त काही चुकांमुळे तुमचा फोन खराब होऊ शकतो. आपला स्मार्टफोन आपण सगळीकडे वापरत असतो. मात्र आपल्या या सवयीमुळे दिवाळीमध्ये आपला फोन खराब होऊ शकतो.


जर तुम्ही फटाके फोडताना मोबाईल वापरत असाल तर यावेळेस एखादा अपघात होऊ शकतो. सोबतच फोन खराबही होऊ शकतो. खरंतर अनेकजण फटाके फोडताना त्याचा व्हिडिओ बनवत असतात. अशातच फोन पडू शकतो अथवा फटाक्यांमुळे फोन खराबही होऊ शकतो.


जर तुम्ही दिवाळीनिमित्त व्हिडिओ रेकॉर्ड करत असाल तर काही सावधानता बाळगली पाहिजे. तुम्हाला थोड्या अंतरावर राहून व्हिडिओ बनवला पाहिजे. फोन आगीच्या जवळ नाही गेला पाहिजे. दिवा लावतानाही फोन दूर ठेवला पाहिजे. नाहीतर गरमीमुळे फोन खराब होऊ शकतो.


उष्णतेमुळेही फोनचे अनेक पार्ट्स खराब होऊ शकतात. अशातच तुम्हाला लक्षात आले पाहिजे फोन आगीच्या जवळ नाही गेला पाहिजे.


मदरबोर्ड आणि आयसीसारखे अनेक पार्ट्स असतात जे उष्णतेमुळे खराब होतात. यांना रिप्लेस करण्यासाठी तुम्हाला खर्चही लागू शकतो.

Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत