Diwaliला करू नका या चुका, नाहीतर खराब होईल तुमचा फोन

मुंबई: स्मार्टफोन हा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. दिवाळीनिमित्त काही चुकांमुळे तुमचा फोन खराब होऊ शकतो. आपला स्मार्टफोन आपण सगळीकडे वापरत असतो. मात्र आपल्या या सवयीमुळे दिवाळीमध्ये आपला फोन खराब होऊ शकतो.


जर तुम्ही फटाके फोडताना मोबाईल वापरत असाल तर यावेळेस एखादा अपघात होऊ शकतो. सोबतच फोन खराबही होऊ शकतो. खरंतर अनेकजण फटाके फोडताना त्याचा व्हिडिओ बनवत असतात. अशातच फोन पडू शकतो अथवा फटाक्यांमुळे फोन खराबही होऊ शकतो.


जर तुम्ही दिवाळीनिमित्त व्हिडिओ रेकॉर्ड करत असाल तर काही सावधानता बाळगली पाहिजे. तुम्हाला थोड्या अंतरावर राहून व्हिडिओ बनवला पाहिजे. फोन आगीच्या जवळ नाही गेला पाहिजे. दिवा लावतानाही फोन दूर ठेवला पाहिजे. नाहीतर गरमीमुळे फोन खराब होऊ शकतो.


उष्णतेमुळेही फोनचे अनेक पार्ट्स खराब होऊ शकतात. अशातच तुम्हाला लक्षात आले पाहिजे फोन आगीच्या जवळ नाही गेला पाहिजे.


मदरबोर्ड आणि आयसीसारखे अनेक पार्ट्स असतात जे उष्णतेमुळे खराब होतात. यांना रिप्लेस करण्यासाठी तुम्हाला खर्चही लागू शकतो.

Comments
Add Comment

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.