Diwaliला करू नका या चुका, नाहीतर खराब होईल तुमचा फोन

मुंबई: स्मार्टफोन हा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. दिवाळीनिमित्त काही चुकांमुळे तुमचा फोन खराब होऊ शकतो. आपला स्मार्टफोन आपण सगळीकडे वापरत असतो. मात्र आपल्या या सवयीमुळे दिवाळीमध्ये आपला फोन खराब होऊ शकतो.


जर तुम्ही फटाके फोडताना मोबाईल वापरत असाल तर यावेळेस एखादा अपघात होऊ शकतो. सोबतच फोन खराबही होऊ शकतो. खरंतर अनेकजण फटाके फोडताना त्याचा व्हिडिओ बनवत असतात. अशातच फोन पडू शकतो अथवा फटाक्यांमुळे फोन खराबही होऊ शकतो.


जर तुम्ही दिवाळीनिमित्त व्हिडिओ रेकॉर्ड करत असाल तर काही सावधानता बाळगली पाहिजे. तुम्हाला थोड्या अंतरावर राहून व्हिडिओ बनवला पाहिजे. फोन आगीच्या जवळ नाही गेला पाहिजे. दिवा लावतानाही फोन दूर ठेवला पाहिजे. नाहीतर गरमीमुळे फोन खराब होऊ शकतो.


उष्णतेमुळेही फोनचे अनेक पार्ट्स खराब होऊ शकतात. अशातच तुम्हाला लक्षात आले पाहिजे फोन आगीच्या जवळ नाही गेला पाहिजे.


मदरबोर्ड आणि आयसीसारखे अनेक पार्ट्स असतात जे उष्णतेमुळे खराब होतात. यांना रिप्लेस करण्यासाठी तुम्हाला खर्चही लागू शकतो.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,