Ananya Panday: अलिशान बंगला, कार कलेक्शन...२६व्या वर्षी कोट्यावधीची मालकीण

  58

मुंबई: बॉलिवूडअभिनेत्री अनन्या पांडे ३० ऑक्टोबरला आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री आता २६ वर्षांची होत आहे. २०१९मध्ये आलेल्या स्टुंडंट ऑफ दी इयर २मधून तिने आपल्या सिने करिअरची सुरवात केली होती. ५ वर्षातच तिने आपली इंडस्ट्रीत ओळख बनवली आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केले आणि भरपूर पैसेही कमावलेत.


अनन्या पांडेचे अलिशान घ आहे. तिने २०२३मध्ये धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपले नवे घर खरेदी केले होते. तिच्या लक्झरियस कारचे कलेक्शनही आहे. १.७० कोटी रूपयांच्या बीएमडब्लू ७ सीरिजची ती मालकीण आहे. याशिवाय तिच्या कार कलेक्शनमध्ये १.८४ कोटी रूपयांची रेंज रोव्हर स्पोर्ट, ८८ लाखांची मर्सिडिज बेंझ ई क्लास, ३३ लाख रूपयांची स्कोडा कोडियाक आणि ३० लाखांची हुंडाई सांता फेही आहेत.



अनन्या पांडेची नेटवर्थ


पैशांच्या बाबतीत अनन्या पांडेकडे कोणतीही कमतरता नाही. ती कोट्यावधींची मालकीण आहे. मिडिया रिपोर्टनुसार२०१९मध्ये अनन्या पांडेची नेटवर्थ ५४ कोटी रूपये होते. २०२०मध्ये ही संपत्ती वाढून ५८ कोटी, २०२१मध्ये ६६ कोटी, २०२२मध्ये ७० कोटी रूपये झाली होती. अनन्याची सध्याची नेटवर्थ ७४ कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल