वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता मिटली, स्वस्त आणि मस्त Jio Recharge

मुंबई: जिओच्या प्लॅटफॉर्मवर अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. या रिचार्ज प्लान्सच्या किंमती वेगवेगळ्या आहेत आणि फीचर्सही वेगवेगळे आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या सर्वात स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत.



किती आहे किंमत


तुम्हाला वर्षभर पुरणारा सर्वात स्वस्त रिचार्ज बद्दल सांगत आहोत. याची किंमत १८९९ रूपये आहे. जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि इतर फायदे मिळतील.


जिओच्या या रिचार्ज प्लानची व्हॅलिडिटी ३३६ दिवसांची आहे. म्हणजेच ११ महिन्यांपेक्षा अधिक व्हॅलिडिटी मिळते.


जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. याची माहिती जिओ पोर्टलवरून मिळते. जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २४ जीबी इंटरनेट डेटा वापरण्यासाठी मिळतो. हा प्लान त्या लोकांसाठी ज्यांना केवळ कॉलिंगचा प्लान हवा आहे.


जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण ३६०० एसएमएस मिळतात. यामुळे युजर्स आपल्या गरजेच्या हिशेबाने वापरू शकतात. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये अनेक अॅप्स कॉम्प्लिमेंट्री मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा समावेश आहे.

Comments
Add Comment

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील