पंजाबमध्ये १०५ किलो हेरॉईसह शस्त्रसाठा जप्त!

पाकिस्तानातून ड्रोनच्या मदतीने सुरू होती तस्करी


अमृतसर : पंजाब पोलिसांनी धाडसी कारवाई करत पाकिस्तानातून ड्रोनच्या मदतीने सुरू असलेल्या तस्करीचा भंडाफोड केला. याप्रकरणी लवप्रीत सिंग आणि नवज्योत भुल्लर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३ विविध प्रकारचे
अमली पदार्थ आणि ६ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.


यासंदर्भात पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये पाकिस्तानमधून अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी जलमार्गाचा वापर केला जात होता. यावेळी पंजाब पोलिसांनी टायरच्या मोठ्या रबर ट्यूब देखील जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी नवज्योत सिंग आणि लवप्रीत कुमार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १०५ किलो हेरॉईन, ३१.९३ किलो कॅफिन, १७ किलो डीएमआर हे अंमली पदार्थ, ५ विदेशी पिस्तुले, एक गावठी कट्टा जप्त केलाय.


या घटनेची एफआयआर अमृतसर येथे नोंदवला गेला आहे. या ड्रग तस्करीमध्ये गुंतलेल्या आणखी गुन्हेगारांना पकडण्यासाठी मागास आणि पुढे संबंध स्थापित करण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

Threat Mail : मोठी बातमी! राजधानी दिल्लीत खळबळ, संसद भवनासह ९ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एक मेल आला अन् थेट...

नवी दिल्ली :  देशाच्या संसदेसह राजधानीतील नऊ नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्याने

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

'देशातील नक्षलवादाचा ३१ मार्चपर्यंत समूळ नायनाट करणार'

रायपूर  : केंद्र सरकारच्या सुरक्षा-केंद्रित रणनीतीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे डाव्या

महाराष्ट्रात लवकरच मतदारयाद्यांची सखोल तपासणी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या पाच राज्यांतील मतदारयाद्यांची सखोल तपासणीवर (एसआयआर) लक्ष केंद्रित

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण