नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly election 2024) पार्श्वभूमीवर आचारसंहिता (Code Of Conduct) लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागल्यापासून पोलीस यंत्रणेसह निवडणूक आयोग अलर्ट मोडवर आले आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष कामगिरी करत आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत गेल्या १० दिवसांत एकूण १०० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…