Life Mantra: या २ गोष्टींना घाबरणाऱ्या व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत

  263

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रात म्हटले आहे की व्यक्तीने आपल्या जीवनात दोन गोष्टींना कधीही घाबरू नये. जर एखादी व्यक्ती बदलाला घाबरत असेल तर ती व्यक्तीही कधीही आपले लक्ष्य गाठू शकत नाही.


चाणक्य यांच्या मते बदल आपल्या आयुष्यात नेहमीच संधी आणि अनुभव घेऊन येतात. याकडे सकारात्मक पद्धतीने पाहून ते स्वीकारले पाहिजेत.


आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही व्यक्तीला कधीही जीवनात संघर्ष करायला घाबरले नाही पाहिजे. जी व्यक्ती संघर्ष करते ती व्यक्ती आतून मजबूत होते. संघर्षाला घाबरणारी व्यक्ती कधीही पुढे जात नाही.


संघर्षामुळे व्यक्तीला आपल्यातील क्षमतांची ओळख होते. तसेच विकास होण्यासही मदत होते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या व्यक्ती या दोन गोष्टींना घाबरतात त्यांचा कधीही विकास होत नाही तसेच त्या आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत.


याच कारणामुळे व्यक्तीला बदल आणि संघर्ष यांना नेहमीचपणे सकारात्मक पद्धतीने स्वीकारता आले पाहिजे.

Comments
Add Comment

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

GSB Ganpati First Look: मुंबईतील सगळ्यात श्रीमंत बाप्पाची पहिली झलक दिमाखात सादर

मुंबईच्या GSB सेवा मंडळाच्या बाप्पाच्या फर्स्ट लुकचे दिमाखात अनावरण  मुंबई: गणेश चतुर्थीसाठी आता एकच दिवस बाकी

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी