Life Mantra: या २ गोष्टींना घाबरणाऱ्या व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रात म्हटले आहे की व्यक्तीने आपल्या जीवनात दोन गोष्टींना कधीही घाबरू नये. जर एखादी व्यक्ती बदलाला घाबरत असेल तर ती व्यक्तीही कधीही आपले लक्ष्य गाठू शकत नाही.


चाणक्य यांच्या मते बदल आपल्या आयुष्यात नेहमीच संधी आणि अनुभव घेऊन येतात. याकडे सकारात्मक पद्धतीने पाहून ते स्वीकारले पाहिजेत.


आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही व्यक्तीला कधीही जीवनात संघर्ष करायला घाबरले नाही पाहिजे. जी व्यक्ती संघर्ष करते ती व्यक्ती आतून मजबूत होते. संघर्षाला घाबरणारी व्यक्ती कधीही पुढे जात नाही.


संघर्षामुळे व्यक्तीला आपल्यातील क्षमतांची ओळख होते. तसेच विकास होण्यासही मदत होते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या व्यक्ती या दोन गोष्टींना घाबरतात त्यांचा कधीही विकास होत नाही तसेच त्या आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत.


याच कारणामुळे व्यक्तीला बदल आणि संघर्ष यांना नेहमीचपणे सकारात्मक पद्धतीने स्वीकारता आले पाहिजे.

Comments
Add Comment

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित