Life Mantra: या २ गोष्टींना घाबरणाऱ्या व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रात म्हटले आहे की व्यक्तीने आपल्या जीवनात दोन गोष्टींना कधीही घाबरू नये. जर एखादी व्यक्ती बदलाला घाबरत असेल तर ती व्यक्तीही कधीही आपले लक्ष्य गाठू शकत नाही.


चाणक्य यांच्या मते बदल आपल्या आयुष्यात नेहमीच संधी आणि अनुभव घेऊन येतात. याकडे सकारात्मक पद्धतीने पाहून ते स्वीकारले पाहिजेत.


आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही व्यक्तीला कधीही जीवनात संघर्ष करायला घाबरले नाही पाहिजे. जी व्यक्ती संघर्ष करते ती व्यक्ती आतून मजबूत होते. संघर्षाला घाबरणारी व्यक्ती कधीही पुढे जात नाही.


संघर्षामुळे व्यक्तीला आपल्यातील क्षमतांची ओळख होते. तसेच विकास होण्यासही मदत होते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या व्यक्ती या दोन गोष्टींना घाबरतात त्यांचा कधीही विकास होत नाही तसेच त्या आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत.


याच कारणामुळे व्यक्तीला बदल आणि संघर्ष यांना नेहमीचपणे सकारात्मक पद्धतीने स्वीकारता आले पाहिजे.

Comments
Add Comment

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण

माहिम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करणार : अ‍ॅड आशिष शेलार

मुंबई : माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात

BMC : गुडन्यूज मुंबईकरांनो! मुंबई मनपाची ‘म्हाडा स्टाईल’ योजना, ४२६ घरं कमी दरात मिळवण्याची सुवर्णसंधी!

मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आता

सायबर हल्ल्याच्या भीतीने मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, विभागांना केल्या अशा सूचना

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे कामकाज संगणक प्रणालीद्वारेच केले जात असल्याने या अद्ययावत तंत्रज्ञान आणि

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय