Jio: ३ महिने रिचार्जचे नो टेन्शन, केवळ इतक्या रूपयांचा Jio प्लान

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. यात विविध किंमतीच्या विविध प्लान्सचा समावेश आहे. त्याचे फायदेही वेगवेगळे असतात. अशातच आम्ही तुम्हाला एका स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत.


आज आम्ही तुम्हाला ४७९ रूपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि बरेच काही फायदे मिळतात. या प्लानमध्ये केवळ ६ जीबी इंटरनेट डेटा वापरण्यासाठी मिळतो. हा प्लान त्या लोकांसाठी फायदेशीर आहे जे केवळ कॉलिंगसाठी प्लान्स शोधत असतात.



मिळणार अनलिमिटेड कॉलिंग


जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटिडी कॉल दोन्हींचा समावेश आहे.


जिओच्या या प्लानमध्ये ४७९ रूपयांच्या या प्लानमध्ये युजर्सला १००० एसएमएस मिळतील. हे मेसेज कम्युनिकेशनसाठी वापरात येऊ शकतात.


जिओच्या या प्लानची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर साधारण ३ महिने हा प्लान सुरू राहतो. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो.

Comments
Add Comment

विलेपार्लेच्या जीवनतारा सोसायटीची फसवणूक; विकासकावर गुन्हा दाखल करण्याची विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांची मागणी

मुंबई : विलेपार्ले येथील ६० वर्षे जुन्या असलेल्या 'जीवनतारा' सोसायटीच्या पुनर्विकासात विकासकाने

ससून डॉकचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन करण्यासाठी फिनलंडच्या प्रतिनिधींसोबत मंत्री नितेश राणे यांची चर्चा

मुंबई : मुंबईतील ससून डॉकच्या डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरण संदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

Mumbai Local Train Murder Case: मुंबई लोकलमधील थरारक हत्याकांडाचा उलगडा; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई पोलिसांच्या तात्काळ कारवाईने आरोपीला २४ तासाच्या आत अटक  Mumbai Local Train Murder Case : मुंबई: मुंबईच्या (Mumbai) लोकल

Nitesh Rane : भारतात बाबासाहेबांचे संविधानच चालेल, 'शरिया कानून' नाही!

परतूरच्या घटनेवरून मंत्री नितेश राणेंनी ठणकावले; जिहाद आणि शरिया कायद्याची भाषा करणाऱ्या संघटनांवर बंदी

Nilesh Rane : सिंधुदुर्गमधील घरकुलांसाठी गायरान आणि शासकीय जमिनी देणार

आमदार निलेश राणे यांच्या प्रश्नावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सकारात्मक उत्तर; नवीन घरकुलांना जमीन

CM Devendra Fadnavis: २०२९-३० पर्यंत महाराष्ट्रातील वीज दर गुजरातपेक्षाही स्वस्त होणार; मुख्यमंत्र्यांचे विधान परिषदेत आश्वासन

वीज यंत्रणा सक्षम होणार, ३ वर्षांत 'डीपी' फेल होणे थांबणार मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पावसाळी