या ३ लोकांच्या हातात कधीच टिकत नाही पैसा, तुम्ही त्यातलेच आहात का?

मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते काही लोकांना त्यांच्या चुकांमुळे नेहमी रिकाम्या खिशाला सामोरे जावे लागते. आचार्य चाणक्य यांच्या मते कधीही व्यक्तीला व्यर्थ पैसे खर्च केले नाही पाहिजे. वायफळ खर्च करणाऱ्या व्यक्तीच्या हातात कधीही पैसे टिकत नाहीत.


आचार्य चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती वायफळ खर्च करते ती व्यक्ती नेहमीच कंगाल राहते. आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने उगाचच खर्च न करता बचत केली पाहिजे.


जी व्यक्ती दान देण्यासारख्या चांगल्या कार्यात कधीही पैसा खर्च करत नाही त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. जे लोक दान करत नाही त्यांचे धन दुसऱ्या कोणत्या ना मार्गाने संपून जाते. व्यक्तीने वेळोवेळी दान केले पाहिजे.


जे मेहनती नसतात, ज्यांच्यात आळस भरलेला असतो त्यांच्या हातात कधीही धन टिकत नाही. अशा व्यक्तींवर लक्ष्मी माता नेहमी नाराज असते. त्यांना नेहमीच पैशांची आर्थिक तंगी सोसावी लागते. त्यांच्या जीवनात आनंदीआनंद येत नाही.

Comments
Add Comment

उबाठाच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड

श्रद्धा जाधव यांची क्षमता, तरी दाखवला अविश्वास मुंबई : मुंबई महापालिकेत उबाठाच्या नेतेपदी माजी महापौर किशोरी

प्रशासनालाच पडला पालिका सभागृहाच्या निर्णयाचा विसर

नगरसेवकांची हजेरी बायामेट्रिक पद्धतीने सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांची पुस्तिकेवरील

अटल पेन्शन योजनेस २०३१ पर्यंत मुदतवाढ

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाने लाखो लोकांना पेन्शनची हमी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

प्रजासत्ताक दिनी राज्यपाल मुंबईत; उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यात ध्वजवंदन करणार!

मुख्यमंत्री फडणवीस दादरमध्ये, अजित पवार पुण्यात हजेरी लावणार मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री

अलिबागचा हापूस मुंबईच्या बाजारात

वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये पहिली पेटी दाखल नवी मुंबई : कोकणच्या मातीतून आलेला आणि चवीसाठी ओळखला जाणारा

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५