या ३ लोकांच्या हातात कधीच टिकत नाही पैसा, तुम्ही त्यातलेच आहात का?

मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते काही लोकांना त्यांच्या चुकांमुळे नेहमी रिकाम्या खिशाला सामोरे जावे लागते. आचार्य चाणक्य यांच्या मते कधीही व्यक्तीला व्यर्थ पैसे खर्च केले नाही पाहिजे. वायफळ खर्च करणाऱ्या व्यक्तीच्या हातात कधीही पैसे टिकत नाहीत.


आचार्य चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती वायफळ खर्च करते ती व्यक्ती नेहमीच कंगाल राहते. आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने उगाचच खर्च न करता बचत केली पाहिजे.


जी व्यक्ती दान देण्यासारख्या चांगल्या कार्यात कधीही पैसा खर्च करत नाही त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. जे लोक दान करत नाही त्यांचे धन दुसऱ्या कोणत्या ना मार्गाने संपून जाते. व्यक्तीने वेळोवेळी दान केले पाहिजे.


जे मेहनती नसतात, ज्यांच्यात आळस भरलेला असतो त्यांच्या हातात कधीही धन टिकत नाही. अशा व्यक्तींवर लक्ष्मी माता नेहमी नाराज असते. त्यांना नेहमीच पैशांची आर्थिक तंगी सोसावी लागते. त्यांच्या जीवनात आनंदीआनंद येत नाही.

Comments
Add Comment

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा

थ्री इडियट्सचा सिक्वेल २०२६ मध्ये येणार, सिनेप्रेमींची वाढली उत्सुकता

मुंबई : तब्बल १५ वर्षांनंतर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थ्री