श्रीमंत व्हायचे असेल तर या ३ गोष्टींवर खर्च करा पैसे

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात दान हे सर्वोत्तम कार्य असल्याचे म्हटले आहे. लोकांनी त्यांच्या कुवतीनुसार दान करावे. आचार्य चाणक्य म्हणतात की दान केल्याने कोणाचीही धन-दौलत कमी होत नाही तर ती अधिक वाढते.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार गरजवंचाना तसेच गरिबांना नेहमी मदत करायला पुढे सरसावले पाहिजे. अशा लोकांना भोजन, कपडे तसेच औषधांची मदत करताना कोणताही विचार करू नये.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीला कधीही धार्मिक कार्यांसाठी पैसे खर्च करताना विचार केला नाही पाहिजे. धार्मिक गोष्टींसाठी पैसे खर्च करणारी व्यक्ती नेहमी धनवान राहते. अशा व्यक्तींच्या आयुष्यात आनंदीआनंद येतो.


आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने सामाजिक कार्यांमद्येही पैसे खर्च करताना कंजूसपणा केला नाही पाहिजे. आपण प्रत्येकजण समाजाचे काहीतरी देणे लागतो. योग्य ठिकाणी पैसे खर्च केल्याने नुकसान होण्याऐवजी फायदाच होतो.


चाणक्य नेहमी सल्ला देतात की आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने दानधर्म केला पाहिजे. दरम्यान, कुवतीपेक्षा अधिक दान करून कंगालही होऊ शकता.

Comments
Add Comment

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा

थ्री इडियट्सचा सिक्वेल २०२६ मध्ये येणार, सिनेप्रेमींची वाढली उत्सुकता

मुंबई : तब्बल १५ वर्षांनंतर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थ्री