श्रीमंत व्हायचे असेल तर या ३ गोष्टींवर खर्च करा पैसे

  62

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात दान हे सर्वोत्तम कार्य असल्याचे म्हटले आहे. लोकांनी त्यांच्या कुवतीनुसार दान करावे. आचार्य चाणक्य म्हणतात की दान केल्याने कोणाचीही धन-दौलत कमी होत नाही तर ती अधिक वाढते.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार गरजवंचाना तसेच गरिबांना नेहमी मदत करायला पुढे सरसावले पाहिजे. अशा लोकांना भोजन, कपडे तसेच औषधांची मदत करताना कोणताही विचार करू नये.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीला कधीही धार्मिक कार्यांसाठी पैसे खर्च करताना विचार केला नाही पाहिजे. धार्मिक गोष्टींसाठी पैसे खर्च करणारी व्यक्ती नेहमी धनवान राहते. अशा व्यक्तींच्या आयुष्यात आनंदीआनंद येतो.


आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने सामाजिक कार्यांमद्येही पैसे खर्च करताना कंजूसपणा केला नाही पाहिजे. आपण प्रत्येकजण समाजाचे काहीतरी देणे लागतो. योग्य ठिकाणी पैसे खर्च केल्याने नुकसान होण्याऐवजी फायदाच होतो.


चाणक्य नेहमी सल्ला देतात की आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने दानधर्म केला पाहिजे. दरम्यान, कुवतीपेक्षा अधिक दान करून कंगालही होऊ शकता.

Comments
Add Comment

चालत्या ट्रॅव्हल बसमध्ये एकाने घेतले पेटवून! जागीच मृत्यू... अन्य प्रवाशांची धावपळ

जालना: महाराष्ट्रातील जालना येथे चालत्या ट्रॅव्हल्स बसमध्ये एका ५० वर्षीय प्रवाशाने स्वतःवर पेट्रोल ओतून

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

Vastu Tips : तुमच्या घरातही या पाच चुका होतात का? वास्तुशास्त्रानुसार लगेच बदला, नाहीतर घरात येईल दरिद्रता!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप

Sleep : गाढ आणि शांत झोपेसाठी या ५ टिप्स नक्की फॉलो करा!

मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांमुळे बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही.

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

सावंतवाडीत पाच दिवसांच्या गणरायाला निरोप, भक्तिमय वातावरणात गणेशमूर्तींचे विसर्जन

सावंतवाडी: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मोठ्या उत्साहात घरोघरी विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला आज पाच