श्रीमंत व्हायचे असेल तर या ३ गोष्टींवर खर्च करा पैसे

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात दान हे सर्वोत्तम कार्य असल्याचे म्हटले आहे. लोकांनी त्यांच्या कुवतीनुसार दान करावे. आचार्य चाणक्य म्हणतात की दान केल्याने कोणाचीही धन-दौलत कमी होत नाही तर ती अधिक वाढते.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार गरजवंचाना तसेच गरिबांना नेहमी मदत करायला पुढे सरसावले पाहिजे. अशा लोकांना भोजन, कपडे तसेच औषधांची मदत करताना कोणताही विचार करू नये.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीला कधीही धार्मिक कार्यांसाठी पैसे खर्च करताना विचार केला नाही पाहिजे. धार्मिक गोष्टींसाठी पैसे खर्च करणारी व्यक्ती नेहमी धनवान राहते. अशा व्यक्तींच्या आयुष्यात आनंदीआनंद येतो.


आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने सामाजिक कार्यांमद्येही पैसे खर्च करताना कंजूसपणा केला नाही पाहिजे. आपण प्रत्येकजण समाजाचे काहीतरी देणे लागतो. योग्य ठिकाणी पैसे खर्च केल्याने नुकसान होण्याऐवजी फायदाच होतो.


चाणक्य नेहमी सल्ला देतात की आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने दानधर्म केला पाहिजे. दरम्यान, कुवतीपेक्षा अधिक दान करून कंगालही होऊ शकता.

Comments
Add Comment

लहान मुलांसाठी सनस्क्रीन वापरावी का ? कशी घ्याल त्यांच्या नाजूक त्वचेची काळजी!

मुंबई : लहान मुलांची काळजी घेणं असं प्रत्येक पालकांना वाटतं. ऋतूनुसार लहान मुलांच्या त्वचेसाठी काय गरजेचं आहे

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

खामला निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, महसूलमंत्र्यांच्या धाडीनंतर अधिकारी निलंबित

नागपूर : राज्यातील नोंदणी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या आहेत. नागपूरच्या खामला

GST benefits on Classic Legend Java Yezd Bike: जावा, येझदी मोटारसायककडून जीएसटी दर कपात फायदा ग्राहकांकडे पास

क्लासिक लेजेंड्स कंपनीने देशभरातील ४५० हून अधिक केंद्रांवर विक्री आणि सेवांचा केला विस्तार प्रतिनिधी:जवळजवळ

माहिम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करणार : अ‍ॅड आशिष शेलार

मुंबई : माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात

ठाणे-घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर मराठी अभिनेत्याची मिश्कील पोस्ट

ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या