जिओच्या नव्या प्लानने ग्राहकांची चांदी, एकदा रिचार्ज केल्यानंतर ३ महिने मिळणार फायदे

  543

मुंबई: अनेकदा आपण रिचार्ज करत असताना कोणते रिचार्ज करावे हे लक्षात येत नाही. काहीजण सर्व रिचार्ज पारखून घेतात आणि त्यातील फायदेशीर आणि स्वस्त रिचार्ज निवडतात. यामुळे खिशावर अधिक ताण पडत नाही. हीच बाब लक्षात घेता टेलिकॉम कंपन्यांनी एकापेक्षा एक असे रिचार्ज प्लान्स आणले आहेत. यात जिओचा एक नवा प्लान जोडण्यात आला आहे. ९९९ रूपयांचा हा प्लान आहे.



जाणून घ्या या प्लानचे फायदे


जिओच्या ९९९ रूपयांच्या या प्लानमध्ये ग्राहकांना ९८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला ३ महिने रिचार्ज करावे लागणार नाही.


प्लानमध्ये दिवसाला २ जीबी डेटा दिला जातो जर ९८ दिवसांच्या हिशेबाने डेटा पाहिल्यास एकूण १९६ जीबी डेटा मिळतो. हा प्लान अनलिमिटेड ५ जी डेटासोबत येतो.


कॉलिंगसाठी प्रत्येक प्लानप्रमाणे यात अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देण्यात आला आहे. सोबतच यात दिवसाला १०० एसएमएस मिळतात. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा समावेश आहे.

Comments

प्रशांत    October 3, 2024 07:42 AM

अरे बापरे ३ महिने रिचार्ज करावे लागणार नाही.

Add Comment

Snakes Smuggling: मुंबई विमानतळावर बँकॉकच्या फ्लायरमधून १६ जिवंत साप जप्त, युवकाला अटक

सामान तपासणीदरम्यान कापसाच्या पिशव्यांमध्ये साप आढळले मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई: गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वताच्या पाचव्या भागात श्री दत्तात्रेय भगवान यांचे तपश्चर्या स्थान

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने