फक्त ७ रूपये देऊन मिळणार फास्ट इंटरनेट आणि कॉलिंग, BSNLचा हा आहे प्लान

  74

मुंबई: देशात इतर टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवल्यानंतर बीएसएनएल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी दररोज विविध प्लान्स सादर करत आहे. सरकारी कंपनीने युजर्ससाठी फास्ट इंटरनेट सर्व्हिसची सुविधा आणली आहे.


नुकतेच जिओ, एअरटेल आणि वोडाफोनआय़डियाकडून रिचार्जच्या दरात वाढ करण्यात आली. त्यानंतर लाखो युजर्सनी आपला मोर्चा बीएसएनएलकडे वळवला आणि नंबर पोर्ट केला. युजर्सच्या मदतीसाठी आता कंपनीने ४जीची बेस्ट सर्व्हिस देण्याचा विचार केला आहे.



BSNLचा ५९९ रूपयांचा रिचार्ज


बीएसएनएलच्या या प्लानमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात लोकांना अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानअंतर्गत युजर्सला दररोज ३ जीबी डेटा मिळतो. या हिशेबाने पाहिल्यास युजर्सला दररोज ७.१३ रूपये लागतात. अशातच हा प्लान खूप स्वस्त ठरू शकता. असे यासाठी कारण यात ४ जी डेटा युजर्सला मिळतो.



कमी किंमतीत चांगले फायदे


युजर्सला हा प्लान खूप आवडत आहे. या प्लानअंतर्गत युजर्सला कमी किंमतीत चांगले फायदे मिळत आहेत. सेल्फकेअरसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. बीएसएनएलच्या सेल्फकेअर अॅपला तुम्ही प्लेस्टोरमधून डाऊनलोड करू शकता. हे अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर बीएसएनएल मोबाईल नंबरच्या मदतीने लॉग इन करू शकता. यासाठी फोनवर ओटीपी येईल.

Comments
Add Comment

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी

डोक्यात हवा जाऊ देऊ नका, कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो! - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड मुंबई : पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन गट वेगळे झाले. शिवसेनेत