या नंबरवरून येणाऱ्या calls पासून रहा सावध! Reliance jioने ग्राहकांना दिला इशारा

मुंबई: टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक इशारा दिला आहे. कंपनीने युजर्सना +92 नंबरवरून येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजेसपासून सावध राहण्यास सांगितले आहे. देशात सातत्याने वाढत्या घोटाळ्यादरम्यान कंपनीने लोकांना सतर्क केले आहे की अशा कॉल्सपासून सावध राहा नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते.



काय दिलाय इशारा


कंपनीने युजर्सला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले की, +92 अथवा अन्य स्त्रोतांकडून पोलीस अधिकारी बनून आलेले कॉल्स अथवा मेसेजेसपासून सावध राहा. सायबर गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यासाठी १९३०वर कॉल करा अथवा cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा. येथे गुन्हेगार स्वत:ला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करतात. या पद्धतीने ते धोका देण्याचा प्रयत्न करतात.



फसवणुकीपासून वाचण्यासाठी करा हे उपाय


जर तुम्हाला कुठून कॉल येत असेल आणि ती व्यक्ती स्वत:ला पोलीस अधिकारी सांगत असेल तर त्या अधिकाऱ्याचा बॅज नंबर, विभागाचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर मागा. यानंतर या माहितीची फेरतपासणी करा.


याशिवाय तुमचे सामाजिक सुरक्षा नंबर, बँक खात्याची माहिती अथवा क्रेडिट कार्ड विवरण सारखी माहिती कोणालाही फोनवरून देऊ नका.


जर तुम्हाला एखाद्या कॉलबद्दल संशय असेल तर कॉल कट करा अथवा सरळ पोलीस विभागाशी संपर्क करा.

Comments
Add Comment

Mhada : म्हाडा सोडतीसाठी २८ मेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई : म्हाडातर्फे २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील कन्नमवार नगर-विक्रोळी (पूर्व)

MNS Corporator : निधी नका देऊ, माझा प्रभाग दत्तक घ्या; मनसे नगरसेविकेने महापौरांकडे लेखी पत्राद्वारे केली विनंती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात महापालिकेच्या स्तरावर महापौरांच्या माध्यमातून २५०

Kharghar : खारघरमधील 'गोदरेज' आणि 'भगवती विहान' प्रकल्पांच्या नियमबाह्य कामांची सात दिवसांत चौकशी करा; महसूल मंत्री

मुंबई:पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर शहरात सुरू असलेल्या 'गोदरेज प्रॉपर्टीज' आणि 'भगवती विहान' या

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Shambhuraj Desai : पंढरपूर येथील पाच एकर जागेत भक्तनिवास होणार : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई:  पंढरपूर येथील पाच एकर जागेत माजी सैनिक कल्याण विभाग, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे देवस्थान व पर्यटन

Mhada : मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाच्या बाबत शासन सकारात्मक : प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाच्या बाबत शासन सकारात्मक असून या कामाला गती