या ३ गोष्टींनी कधीच समाधानी नसते व्यक्ती, नेहमी हवे असते अधिक

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये तीन अशा गोष्टींचे वर्णन केले आहे की ज्यामुळे व्यक्ती कधीच समाधानी नसतो. आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीला या ३ गोष्टी नेहमी अधिकच हव्या असतात.


मात्र या लोभीपणामुळे अनेकदा व्यक्ती आपले नुकसान करून घेत असतो मात्र असे असतानाही त्याची हाव कधीच सुटत नाही.


धन-दौलत अशी गोष्ट आहे ज्यामुळे व्यक्ती कधीच संतुष्ट होत नाही. कोणत्याही धनवान व्यक्तीकडे कितीही संपत्ती असली तरीही त्याला अधिकच हवे असते.


धन ही अशी गोष्ट आहे जे मिळवून व्यक्तीचे मन कधीही भरत नाही. त्याला नेहमी अधिकच हवे असते.


कधीही मनुष्य आपल्या वयाने संतुष्ट नसतो. नेहमी विचार करत असतो.


प्रत्येक व्यक्तीला अधिक आयुष्य हवे असते. कितीही आयुष्य मिळाले तरी कमीच असते.


आचार्य चाणक्य म्हणतात की जेवण म्हणजेच भोजन अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्तीला सतत हवी असते. मात्र तरीही व्यक्ती समाधानी होत नाही.

Comments
Add Comment

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

सरत्या वर्षाला द्या निरोप , प्रियजनांना द्या २०२६ नववर्षाच्या हटके शुभेच्छा!

आज संपूर्ण जगभरात मध्यरात्री सर्वजण सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. २०२६ नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. सरत्या

‘हॅप्पी न्यू इयर’चा एक मेसेज करू शकतो बँक खाते रिकामे

सफाळे पोलिसांकडून सायबर स्कॅमबाबत हाय अलर्ट सफाळे : नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र असतानाच, सायबर

भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्षांना संधी

संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती