या ३ गोष्टींनी कधीच समाधानी नसते व्यक्ती, नेहमी हवे असते अधिक

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये तीन अशा गोष्टींचे वर्णन केले आहे की ज्यामुळे व्यक्ती कधीच समाधानी नसतो. आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीला या ३ गोष्टी नेहमी अधिकच हव्या असतात.


मात्र या लोभीपणामुळे अनेकदा व्यक्ती आपले नुकसान करून घेत असतो मात्र असे असतानाही त्याची हाव कधीच सुटत नाही.


धन-दौलत अशी गोष्ट आहे ज्यामुळे व्यक्ती कधीच संतुष्ट होत नाही. कोणत्याही धनवान व्यक्तीकडे कितीही संपत्ती असली तरीही त्याला अधिकच हवे असते.


धन ही अशी गोष्ट आहे जे मिळवून व्यक्तीचे मन कधीही भरत नाही. त्याला नेहमी अधिकच हवे असते.


कधीही मनुष्य आपल्या वयाने संतुष्ट नसतो. नेहमी विचार करत असतो.


प्रत्येक व्यक्तीला अधिक आयुष्य हवे असते. कितीही आयुष्य मिळाले तरी कमीच असते.


आचार्य चाणक्य म्हणतात की जेवण म्हणजेच भोजन अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्तीला सतत हवी असते. मात्र तरीही व्यक्ती समाधानी होत नाही.

Comments
Add Comment

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा

थ्री इडियट्सचा सिक्वेल २०२६ मध्ये येणार, सिनेप्रेमींची वाढली उत्सुकता

मुंबई : तब्बल १५ वर्षांनंतर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थ्री