मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये तीन अशा गोष्टींचे वर्णन केले आहे की ज्यामुळे व्यक्ती कधीच समाधानी नसतो. आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीला या ३ गोष्टी नेहमी अधिकच हव्या असतात.
मात्र या लोभीपणामुळे अनेकदा व्यक्ती आपले नुकसान करून घेत असतो मात्र असे असतानाही त्याची हाव कधीच सुटत नाही.
धन-दौलत अशी गोष्ट आहे ज्यामुळे व्यक्ती कधीच संतुष्ट होत नाही. कोणत्याही धनवान व्यक्तीकडे कितीही संपत्ती असली तरीही त्याला अधिकच हवे असते.
धन ही अशी गोष्ट आहे जे मिळवून व्यक्तीचे मन कधीही भरत नाही. त्याला नेहमी अधिकच हवे असते.
कधीही मनुष्य आपल्या वयाने संतुष्ट नसतो. नेहमी विचार करत असतो.
प्रत्येक व्यक्तीला अधिक आयुष्य हवे असते. कितीही आयुष्य मिळाले तरी कमीच असते.
आचार्य चाणक्य म्हणतात की जेवण म्हणजेच भोजन अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्तीला सतत हवी असते. मात्र तरीही व्यक्ती समाधानी होत नाही.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…