BCCIने सिलेक्शन कमिटीमध्ये केले बदल, या माजी विकेटकीपरला मिळाली मोठी जबाबदारी

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी माजी भारतीय विकेटकीपर अजय रात्रा यांना पाच सदस्यीय पॅनेलमध्ये सलिल ला यांच्या जागी पुरुष क्रिकेट संघाच्या निवडकर्तापदी नियुक्त केले आहे. परंपरेनुसार पाच निवडकर्ते विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात.


गेल्या वर्षी आगरकर यांची मुख्य निवड समितीचे प्रमुख म्हणून निवड केल्यानंतर निवड समितीमध्ये पश्चिम भागातून दोन निवडकर्ते सामील झाले. यात अंकोला आधीपासूनच या समितीचा भाग होते. यामुळे निवड पॅनेलच्या आत क्षेत्रीत प्रतिनिधित्व संतुलन कायम राखण्यासाठी एखाद्या सदस्याला बाहेर जाणे ठरलेलेच होते आणि बीसीसीआयने सलील अंकोला यांना निवड समितीतून हटवण्याचा निर्णय घेतला.


त्यांनी पीटीआयला सांगितले, हा एक मोठा सन्मानही आहे आणि आव्हानही आहे. मी भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देण्यास उत्सुक आहे. भारताला १९ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. दरम्यन अजर रात्रा ५ सप्टेंबरपासून पदभार सांभाळतील. ४२ वर्षीय रात्रा यांनी भारतासाठी ६ कसोटी, १२ वनडे सामने खेळले आहेत.

Comments
Add Comment

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.