BCCIने सिलेक्शन कमिटीमध्ये केले बदल, या माजी विकेटकीपरला मिळाली मोठी जबाबदारी

  41

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी माजी भारतीय विकेटकीपर अजय रात्रा यांना पाच सदस्यीय पॅनेलमध्ये सलिल ला यांच्या जागी पुरुष क्रिकेट संघाच्या निवडकर्तापदी नियुक्त केले आहे. परंपरेनुसार पाच निवडकर्ते विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात.


गेल्या वर्षी आगरकर यांची मुख्य निवड समितीचे प्रमुख म्हणून निवड केल्यानंतर निवड समितीमध्ये पश्चिम भागातून दोन निवडकर्ते सामील झाले. यात अंकोला आधीपासूनच या समितीचा भाग होते. यामुळे निवड पॅनेलच्या आत क्षेत्रीत प्रतिनिधित्व संतुलन कायम राखण्यासाठी एखाद्या सदस्याला बाहेर जाणे ठरलेलेच होते आणि बीसीसीआयने सलील अंकोला यांना निवड समितीतून हटवण्याचा निर्णय घेतला.


त्यांनी पीटीआयला सांगितले, हा एक मोठा सन्मानही आहे आणि आव्हानही आहे. मी भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देण्यास उत्सुक आहे. भारताला १९ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. दरम्यन अजर रात्रा ५ सप्टेंबरपासून पदभार सांभाळतील. ४२ वर्षीय रात्रा यांनी भारतासाठी ६ कसोटी, १२ वनडे सामने खेळले आहेत.

Comments
Add Comment

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण