Jioचा ११ महिन्यांची व्हॅलिडिटी असलेला सर्वात स्वस्त प्लान

मुंबई: जिओ ग्राहकांना नेहमीच रिचार्जचे विविध पर्याय उपलब्ध करून देत असते. तुम्हाला त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक पर्याय दिसतील. कंपनी स्वस्त, महाग असे अनेक रिचार्ज प्लान्स देत असते.


नुकतेच कंपनीने आपले सर्व प्लान्स रिवाईज केले. कंपनीने आपल्या व्हॅल्यू प्लान्सलाही रिव्हाईज केले. हे प्लान्स कमी किंमतीत चांगली व्हॅल्यू ऑफर करतात.


असाच एक प्लान १८९९ रूपयांचा आहे. हा प्लान कंपनीच्या पोर्टफोलिओचा सर्वात स्वस्त लाँग टर्म प्लान आहे. यात ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.


या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि एसएमएस या तिघांचे फायदे मिळतात. दरम्यान, यात केवळ २४ जीबी डेटा मिळतो.


याशिवाय कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान ३६०० एसएमएस ऑफर करते. या प्लानमध्ये अतिरिक्त फायदेही मिळतात.


युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल. यात तुम्हाला जिओ सिनेमा प्रिमियम आणि जिओ टीव्ही प्रिमियम याचा अॅक्सेस मिळणार नाही.


या प्लानमध्ये अनलिमिटेड ५जी डेटासोबत येत नाही. म्हणजेच तुम्हाला डेटा संपल्यानंतर अतिरिक्त डेटा बूस्टर रिचार्ज करावा लागेल.


जिओचा हा प्लान त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांना कमी किंमतीत अधिक दिवसांची व्हॅलिडिटी, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते.

Comments
Add Comment

मुंबईच्या महापौर पदाबाबत भाजप-शिवसेना नेत्यांची दिल्लीत बैठक

मुंबई : मुंबईच्या महापौर पदाबाबत सोमवारी सायंकाळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिल्लीत खल झाला. शिवसेनेचे

कुर्ला येथील विविध परिसरातील ७१ अनधिकृत बांधकामांचे निष्कासन

अनधिकृत फेरीवाले, पदपथावरील अनधिकृत दुकाने आदींचा कारवाईत समावेश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’

Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंतीचा जल्लोष! काकड आरतीने सुरुवात; गायन, वादन, २२ जानेवारीला निघणार भव्य रथ शोभायात्रा

मुंबई : प्रभादेवीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त भव्य 'माघ श्री

Mumbai Western Express Highway | कांदिवलीत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसला भीषण आग

मुंबई : मालाड कांदिवलीच्यामध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे, मेट्रो

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; पाच बहिणींचा एकटा भाऊ, शेतात पतंग उडवताना थेट ...

अकोला : अकोला जिल्हातील मुर्तिजापूर येथे पतंग उडवण्याचा नादात एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवून

Borivali-Gorai Jetty : बोरिवली-गोराई आता फक्त १५ मिनिटांत! तासनतासांच्या प्रवासातून मुंबईकरांची सुटका; रो-रो जेट्टीचं काम सुरू

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बोरिवली आणि गोराई