गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, घरामध्ये अडकले लोक, पाणी नाही- वीज नाही

गांधीनगर: गुजरताच्या सौराष्ट्रपासून ते कच्छ पर्यंत निसर्गाचा कहर सुरू आहे. वडोदरापासून ते राजकोट पर्यंत जामनगर पासून ते खेडा पर्यंत बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. वडोदराच्या सयाजीगंज परिसरात ८ फुटापर्यंत पाणी भरले आहे. लोक दोन दिवसांपासून घरात अडकले आहेत. पाणीही नाही आहे आणि वीजही नाही आहे.


अशातच सैन्याचे जवान देवदूत बनून मदतीसाठी येत आहेत. दोरी आणि बादलीच्या मदतीने प्रत्येक घरात पाणी आणि जेवण पोहोचवले जात आहे. गुजारतमधील गंभीर स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संपर्कात आहेत. पंतप्रधान मोदींनी फोनवरून विश्वास दिला की केंद्र सरकार हरतऱ्हेची मदत करण्यास तयार आहे.


गुजरातमध्ये चार दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण पावसामुळे हाहाकार माजला आहे. आज अरबी समुद्रात चक्रीवादळ थैमान घालू शकते. यामुळे हवामान विभागाने ओडिशा केरळमध्येही मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. गेल्या ८० वर्षात हे पहिलेच वादळ आहे जे जमिनीवर निर्माण झाले आहे. दरम्यान गेल्या तीन दिवसांत गुजरातमध्ये पावसामुळे ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Comments
Add Comment

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा