5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह येतो हा 5G फोन, किंमत ११ हजारांपेक्षाही कमी

मुंबई: भारतीय बाजारात बजेट फ्रेंडली स्मार्टफोनची मोठी मागणी आहे. अशातच लोक कमी किंमतीत अधिक फीचर्सच्या फोन्सना मोठी पसंती देतात. यातच आज तुम्हाला अशा 5जी फोनबद्दल सांगत आहोत ज्यात कंपनीने 5000mAhची दमदार बॅटरी सादर केली आहे. सोबतच ५० मेगापिक्सेलचा कॅमेराही दिला आहे. या स्मार्टफोनची किंमत ११ हजारांपेक्षा कमी आहे.



Redmi 13C 5G Specifications


Redmi 13C 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 6100+ सीपीयूचा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. यासोबतच स्मार्टफोनमध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे.


याशिवा या स्मार्टफोनमध्ये १६ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅमसोबत 256GB पर्यंतचा स्टोरेज मिळतो. हा फो 4GB/6GB/8GB सारख्या रॅमच्या पर्यायांसोबत येतो.यात 128GB/256GB यासारखे दोन ऑप्शन मिळतात.


पावरसाठी स्मार्टफोनमध्ये 5000 mAhची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W च्या रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करते.


कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास Redmi 13C 5G मध्ये 50MPचा AI प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5MPचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.


Redmi 13C 5G फोनच्या सुरूवातीची किंमत १०,४९९ रूपयांपासून सुरू होते. तर फोनच्या 4GB+128GB व्हेरिएंटची किंमत १०,४९९ रूपये आहे. सोबतच या स्मार्टफोनच्या 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत ११, २५४ रूपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत १३,४१० रूपये ठेवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले