5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह येतो हा 5G फोन, किंमत ११ हजारांपेक्षाही कमी

  102

मुंबई: भारतीय बाजारात बजेट फ्रेंडली स्मार्टफोनची मोठी मागणी आहे. अशातच लोक कमी किंमतीत अधिक फीचर्सच्या फोन्सना मोठी पसंती देतात. यातच आज तुम्हाला अशा 5जी फोनबद्दल सांगत आहोत ज्यात कंपनीने 5000mAhची दमदार बॅटरी सादर केली आहे. सोबतच ५० मेगापिक्सेलचा कॅमेराही दिला आहे. या स्मार्टफोनची किंमत ११ हजारांपेक्षा कमी आहे.



Redmi 13C 5G Specifications


Redmi 13C 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 6100+ सीपीयूचा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. यासोबतच स्मार्टफोनमध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे.


याशिवा या स्मार्टफोनमध्ये १६ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅमसोबत 256GB पर्यंतचा स्टोरेज मिळतो. हा फो 4GB/6GB/8GB सारख्या रॅमच्या पर्यायांसोबत येतो.यात 128GB/256GB यासारखे दोन ऑप्शन मिळतात.


पावरसाठी स्मार्टफोनमध्ये 5000 mAhची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W च्या रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करते.


कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास Redmi 13C 5G मध्ये 50MPचा AI प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5MPचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.


Redmi 13C 5G फोनच्या सुरूवातीची किंमत १०,४९९ रूपयांपासून सुरू होते. तर फोनच्या 4GB+128GB व्हेरिएंटची किंमत १०,४९९ रूपये आहे. सोबतच या स्मार्टफोनच्या 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत ११, २५४ रूपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत १३,४१० रूपये ठेवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना