प्रहार    

Airtelचा ३० दिवसांचा स्वस्त रिचार्ज, मिळणार अनलिमिटेड कॉल, ३ जीबी डेटा

  268

Airtelचा ३० दिवसांचा स्वस्त रिचार्ज, मिळणार अनलिमिटेड कॉल, ३ जीबी डेटा

मुंबई: एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. यांच्या किंमती विविध आहेत. सोबतच वेगवेगळे फायदेही आहेत. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या ३० दिवसांच्या सर्वात स्वस्त प्लानबद्दल सांगत आहेत. या प्लानमध्ये युजर्सला अनेक फायदे मिळतील.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा समावेश आहे.


एअरटेलच्या या रिचार्ज प्लानची किंमत २१९ रूपये आहे. अशातच हा परवडणारा प्लान आहे. एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला एकूण ३ जीबी डेटा मिळेल. हा प्लान त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना कॉलिंगची अधिक गरज असते.


एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला ३०० एसएमएस मिळतात. याचा वापर कम्युनिकेशनसाठी करता येतो. एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला ५ रूपयांचा टॉकटाईम मिळतो. मेसेज संपल्यानंतर या टॉकटाईमने तुम्ही मेसेजही करू शकता.


एअरटेलचा १९९ रूपयांचा रिचार्ज प्लानही आहे हा प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यात अनलिमिटेड कॉल, २ जीबी डेटा मिळतो.

Comments
Add Comment

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा सानियासोबत साखरपुडा संपन्न, पाहा कोण आहे अर्जुनची होणारी पत्नी

मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी अतिशय आनंदाचं वातावरण आहे. त्याचा मुलगा, अष्टपैलू

लालबागचा राजा मंडळाकडून अग्निशमन दल घेते दिवसाला सव्वा लाख भाडे

भाडे कमी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सार्वजनिक

गणेशोत्सव मंडळांनी ‘ ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ स्वदेशी’ विषयी जनजागृती करावी – मुख्यमंत्री

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे

Devendra Fadnavis on Meat Ban: स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीचा निर्णय राज्य सरकारचा नाहीच! मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

ज्याला जे खायचं ते खात आहेत. आपल्या देशात प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे मुंबई: राज्यातील अनेक महापालिकांनी १५

मुंबई गणेशोत्सवासाठी सज्ज, चौपाटीवर विसर्जनाची तयारी!

मुंबई : गणेश चतुर्थीच्या आगमनामुळे मुंबईत जोरदार तयारी सुरू झाली आहे, विशेषतः गिरगाव चौपाटीवर, जे विसर्जनाचे एक

Dadar Kabutar Khana : "महापालिका निर्णय बदलणार नाही" माणसाचे आरोग्य सर्वोपरि, काय म्हणाले बीएमसीचे वकील ?

कबुतरखाना प्रकरणात बीएमसीचे स्पष्ट विधान मुंबई : दादर कबूतरखाना प्रकरणात सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत,