सकाळी ही कामे करणे असते अशुभ, कधीही करू नका नाहीतर...

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर काही कामे करणे अशुभ मानले जाते. तसेच काही गोष्टी पाहूही नयेत. असे करणे चुकीचे मानले जाते. जर सकाळी उठून सातत्याने तुम्ही या गोष्टी पाहत असाल तर यामुळे तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकते.


वास्तुशास्त्रानुसार कोणीही सकाळी उठून आपली अथवा दुसऱ्या कोणाची सावली पाहू नये. हे अशुभ मानले जाते. सकाळच्या वेळेस सूर्यदर्शनाच्या वेळेस जर तुम्ही चुकूनही आपली सावली पश्चिम दिशेला पाहिली तर ते अशुभ मानले जाते.


सकाळी उठल्यावर कधीही रात्रीची उष्टी भांडी पाहू नयेत. असे केल्याने घरात धन-दौलत येणे कठीण होते. या चुकीपासून बचाव करण्यासाठी रात्रीच्या वेळेस उष्टी खरकटी भांडी साफ करून ठेवा.


वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्ती सकाळी झोपून उठल्यावर सगळ्यात आधी आरसा पाहू नये. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही असे करत असाल तर रात्रीची सर्व नकारात्मकता आरशातून तुम्हाला मिळू शकते.


सकाळी उठल्यावर हिंस्र प्राणी अथवा जंगली प्राण्याचे पेंटिंग पाहू नये. असे पेंटिंग बेडरूममध्ये लावल्यास ती काढून ठेवावी.

Comments
Add Comment

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ घडली धक्कादायक घटना, बघून अनेकजण हादरले

चंद्रपूर : रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ एक धक्कादायक घटना घडली. ही घटना बघून अनेकजण हादरले. एका तरुणाने

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!

कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर