सकाळी ही कामे करणे असते अशुभ, कधीही करू नका नाहीतर...

  116

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर काही कामे करणे अशुभ मानले जाते. तसेच काही गोष्टी पाहूही नयेत. असे करणे चुकीचे मानले जाते. जर सकाळी उठून सातत्याने तुम्ही या गोष्टी पाहत असाल तर यामुळे तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकते.


वास्तुशास्त्रानुसार कोणीही सकाळी उठून आपली अथवा दुसऱ्या कोणाची सावली पाहू नये. हे अशुभ मानले जाते. सकाळच्या वेळेस सूर्यदर्शनाच्या वेळेस जर तुम्ही चुकूनही आपली सावली पश्चिम दिशेला पाहिली तर ते अशुभ मानले जाते.


सकाळी उठल्यावर कधीही रात्रीची उष्टी भांडी पाहू नयेत. असे केल्याने घरात धन-दौलत येणे कठीण होते. या चुकीपासून बचाव करण्यासाठी रात्रीच्या वेळेस उष्टी खरकटी भांडी साफ करून ठेवा.


वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्ती सकाळी झोपून उठल्यावर सगळ्यात आधी आरसा पाहू नये. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही असे करत असाल तर रात्रीची सर्व नकारात्मकता आरशातून तुम्हाला मिळू शकते.


सकाळी उठल्यावर हिंस्र प्राणी अथवा जंगली प्राण्याचे पेंटिंग पाहू नये. असे पेंटिंग बेडरूममध्ये लावल्यास ती काढून ठेवावी.

Comments
Add Comment

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर हल्ला : आई आणि भावाने केले मुलीचे अपहरण

पुणे : खेड तालुक्यातील खरपुडी गावात आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यावर हल्ला करत पत्नीचे अपहरण करण्यात आले आहे.

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर विक्रीत जुलैत 'इतकी' वाढ

मागील महिन्याच्या तुलनेत कंपनीच्या एकूण विक्रीत २०% वाढ झाली मुंबई: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर विक्रीत मागील

अदानी समुहाने 'या' अहवालावर व्यक्त केली नाराजी

प्रतिनिधी: अदानी समुहाने ब्ल्यूमबर्गच्या अहवालाला सपशेल नाकारल्याने ही अफवा होती का हा प्रश्न निर्माण होणे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील