मुंबई: देशातील प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्या आपल्या प्लान्सच्या किंमतीत वाढ करत आहेत. दुसरीकडे सरकारच्या अंतर्गत काम करणारी बीएसएनएल युजर्ससाठी देशभरात ४ जी सर्व्हिस सुरू करत आहे.
जिओ, एअरटेल आणि व्हीआयच्या रिचार्ज प्लानमध्ये वाढ झाल्याने बीएसएनएलला खूप फायदा झाला आहे. लोक स्वस्त प्लानमुळे आपले सिम बीएसएनएलमध्ये पोर्ट करत आहे. ४जी सर्व्हिस सुरू झाल्यानंतर आणखी युजर्स बीएसएनएलशी जोडले जाऊ शकतात.
जर आपण बीएसएनएलच्या चांगल्या प्लान्सबद्दल बोलायचे असेल तर सर्वाधिक ज्या प्लानची चर्चा होत आहे तो ३९५ दिवसांचा प्लान. यात मिळणारी सुविधा लोकांना आवडत आहे. सगळ्यात विशेष म्हणजे बाकी कंपन्यांच्या तुलनेने हा प्लान खूप स्वस्त आहे.
बीएसएनएलचा ३९५ रूपयांचा प्लान तुम्हाला २३९९ रूपयांना मिळेल. यात युजरला दररोज २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय देशभरातली इतर सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलचेही फायदे मिळत आहेत. याशिवाय यात १०० एसएमएसची सुविधाही मिळत आहे. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास यात झिंग म्युझिक, बीएसएनएल ट्यून्स, हार्डी गेम्स, चॅलेंजर एरिना गेम्स आणि गेम ऑन एस्ट्रोटेल या सुविधा मिळतात.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…