Vastu Tips: घराच्या या दिशेने चुकूनही नका ठेवू काळ्या रंगाच्या गोष्टी, नाहीतर येईल गरिबी

मुंबई: वास्तुशास्त्रात घरातील काही गोष्टी योग्य दिशेला ठेवण्याचे नियम सांगितले आहेत. घरात ठेवलेली एक चुकीची गोष्ट व्यक्तीचे सौभाग्य दुर्भाग्यात बदलू शकते.


वास्तुशास्त्रानुसार जाणकार म्हणतात की घरातील मुख्य दिशेला काळ्या रंगाच्या गोष्टी कधीच ठेवू ने. ही एक चूक व्यक्तीला महागात पडू शकते.


स्वर्गातील देवतांचे कोषाध्यक्ष भगवान कुबेर हे उत्तर दिशेचे प्रमुख असतात. या दिशेला कधीही काळ्या रंगाच्या वस्तू ठेवू नयेत. काळ्या रंगाचे फर्निचर, काळ्या रंगाचे पडदे, काळ्या रंगाचे पेंटिग अथवा इतर कोणतेही सामान या दिशेला ठेवू नये. याचे परिणाम अशुभ मिळतात.


उत्तर दिशेला काळ्या रंगाच्या वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक उर्जेचा संचार वाढतो. राहूशी संबंधित समस्या माणसाला येऊ लागतात. घराच्या उत्तर दिशेला तुटकेफुटके सामानही ठेवू नये. तसेच तुटलेला आरसाही या दिशेला ठेवू नये.



उत्तर दिशेला काय ठेवावे?


उत्तर दिशेला तिजोरी, रूपये-पैसा, मंगळसूत्र अथवा दागिने ठेवणे शुभ मानले जाते. अशा घरात कधीच धनाचा अभाव येत नाही. द्रारिद्य दूर राहते.

Comments
Add Comment

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ घडली धक्कादायक घटना, बघून अनेकजण हादरले

चंद्रपूर : रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ एक धक्कादायक घटना घडली. ही घटना बघून अनेकजण हादरले. एका तरुणाने

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!

कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर