Shani: शनी वक्री झाल्याने उघडणार या राशींचे भविष्य

  62

मुंबई: ज्योतिषशास्त्रात शनीला अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला गेला आहे. शनी देवाच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात मोठे बदल होतात. शनी देवाला न्यायाची देवता आणि कर्म फल दाता म्हटले गेले आहे. शनी देव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शुभ-अशुभ फळ देत असतात.


शनी आता कुंभ राशीत आहेत. हे संपूर्ण वर्ष शनी या राशीत असतील. कुंभ राशीत असताना शनी २९ जून २०२४ला वक्री होणार आहे. शनी १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत कुंभ राशीत वक्री अवस्थेत असणार आहेत. वक्री झाल्याने काही राशींचा उद्धार होणार आहे.



वृषभ रास


शनीच्या उलट्या चालीचा फायदा वृषभ राशीला मिळणार आहे. याचा परिणाम म्हणून तुम्हाला धन आणि करिअरमध्ये खूप यश मिळेल. व्यापारात फायदा होईल. तुमची थांबलेल्या योजना पुन्हा वेग घेतील. या राशीच्या लोकांची थांबलेली कामे पूर्ण होतील. लाभाचे योग बनत आहेत. वक्री झाल्याने वृषभ राशीच्या लोकांना लाभ होणार आहे. तुमच्या वैवाहिक समस्याही दूर होतील. मोठ्या प्रवासाला जाण्याआधी थोडे लक्ष द्या. कोणाला दिलेल्या उधार गोष्टी परत मिळतील.



कर्क रास


शनीच्या उलट्या चालीमुळे कर्क राशीच्या लोकांना महत्त्वाचे फायदे मिळतील. तुम्हाला काही क्षेत्रात तुम्ही कल्पना केली नसेल इतके यश मिळेल. तुमचे सहकारी कामाच्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. यामुळे कामाच्या ठिकाणीही प्रबळ स्थिती राहील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.


शनी वक्री झाल्याने त्याच्या प्रभावामुळे तुम्ही व्यापारात तसेच कामाच्या ठिकाणी यश मिळवाल. भाऊ-बहि‍णींबद्दलचे प्रेम वाढेल आणि त्यांची मदत कराल. भाग्याची कृपा वेळोवेळी तुमच्यावरराहील यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. या कालावधीत तुम्हाला तुमच्या मेहनतीचे यशस्वी परिणाम दिसतील.



मकर रास


शनीच्या या अवस्थेमुळे आर्थिक बाबतीत तुम्हाला लाभ होईल. या कालावधीत धन बचत होईल. यामुळे बँक बॅलन्स वाढेल. जर दीर्घकाळापासून तुम्ही एखादी संपत्ती विकत होतात आणि ती होत नव्हती तर या कालावधीत होईल. तुम्ही कोणतीही संपत्ती खरेदी करू शकता. मकर राशीच्या कुटुंबाच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईळ. प्रेमसंबंधांसाठी ही वेळ चांगली आहे.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी