मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) राजकीय पक्षांनी (Political parties) जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपकडून (BJP) दोन प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांच्यावर भाजपचे महाराष्ट्र प्रभारी तर अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्यावर सहप्रभारी ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा हे प्रभारी आढावा घेणार आहेत.
भाजपला राज्यात अपेक्षित यश न मिळाल्याने केंद्रीय नेतृत्व भाजपच्या नेत्यांवर नाराज आहे. अशावेळी राज्यात भाजपामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. उद्या भाजपची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे, या बैठकीतच याबाबतचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.
मुंबई : देशातील आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआय (RBI) नेहमीच महत्त्वाची…
पंचांग आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग शोभन. चंद्र राशी…
ज्या अर्थसंकल्पाची महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता व आतुरता होती, तो अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार…
रवींद्र तांबे केंद्रात सरकार स्थापन झाले की, सर्वांचे लक्ष लागलेले असते ते म्हणजे देशाच्या केंद्रीय…
हरीश बुटले, करिअर सल्लागार पेपरफुटी किंवा सॉल्व्हर गँग हे समाजकंटक आणि नतद्रष्ट लोकांचे काम आहे…
मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) सुरू होण्याआधीच या स्पर्धेसाठी एकूण…