Vidhansabha Election : विधानसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रात दोन प्रभारींची नियुक्ती

  90

केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली मोठी जबाबदारी


मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) राजकीय पक्षांनी (Political parties) जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपकडून (BJP) दोन प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांच्यावर भाजपचे महाराष्ट्र प्रभारी तर अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्यावर सहप्रभारी ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा हे प्रभारी आढावा घेणार आहेत.


भाजपला राज्यात अपेक्षित यश न मिळाल्याने केंद्रीय नेतृत्व भाजपच्या नेत्यांवर नाराज आहे. अशावेळी राज्यात भाजपामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. उद्या भाजपची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे, या बैठकीतच याबाबतचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या